भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या अश्लाघ्य वक्तव्याची राज्यभरात चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (19 सप्टेंबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला. सुप्रिया सुळे यांनी राजकारण हे विचारांचं...
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या अश्लाघ्य वक्तव्याची राज्यभरात चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (19 सप्टेंबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला. सुप्रिया सुळे यांनी राजकारण हे विचारांचं आणि क...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानावरही परखड भाष्य केले.
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या अश्लाघ्य वक्तव्याची राज्यभरात चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (19 सप्टेंबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला. सुप्रिया सुळे यांनी राजकारण हे विचारांचं आणि क...
दोन वर्षांपूर्वी अंतरवाली सराटीतील आंदोलनात पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली होती. पण ही दगडफेक होण्यापूर्वी त्याचा प्लॅन घटनेच्या आदल्या रात्री ठरला होता. त्यासाठी जी बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये शरद पवारांच्या पक्षातील आमदाराचा सहभाग होता, असा गंभीर आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. याच आरोपांना आता खासदार सुप्रिया सुळेंनी उत्तर देत भुजबळांन...
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या अश्लाघ्य वक्तव्याची राज्यभरात चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (19 सप्टेंबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला. सुप्रिया सुळे यांनी राजकारण हे विचारांचं आणि क...
खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील सर्व विषयांवर भाष्य करत आरक्षणावर संसदेत आपण अनेकवेळा आवाज उठवल्याचे सांगत छगन भुजबळ शिवसेना सोडून राष्ट्रवादीत कोणत्या कारणामुळे आले होते, याचे उत्तर त्यांनी स्वतः दिल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाबाबत राज्याला माहिती द्यावी, अशी मागणी केली.
मराठा विरुद्ध ओबीसी वादात सुप्रिया सुळे यांची भूमिका काय? याबाबत खुद्द सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिलंय. मराठा, असो ओबीसी असो अथवा आरक्षणाची मागणी करणारा कोणताही समाज मी सातत्याने त्यांचा आवाज संसदेपर्यंत पोहचवला आहे. असं म्हणत त्यांनी भुजबळांची टीकेवर प्रत्युत्तर दिलंय.
खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील सर्व विषयांवर भाष्य करत आरक्षणावर संसदेत आपण अनेकवेळा आवाज उठवल्याचे सांगत छगन भुजबळ शिवसेना सोडून राष्ट्रवादीत कोणत्या कारणामुळे आले होते, याचे उत्तर त्यांनी स्वतः दिल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाबाबत राज्याला माहिती द्यावी, अशी मागणी केली.
खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील सर्व विषयांवर भाष्य करत आरक्षणावर संसदेत आपण अनेकवेळा आवाज उठवल्याचे सांगत छगन भुजबळ शिवसेना सोडून राष्ट्रवादीत कोणत्या कारणामुळे आले होते, याचे उत्तर त्यांनी स्वतः दिल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाबाबत राज्याला माहिती द्यावी, अशी मागणी केली.
खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील सर्व विषयांवर भाष्य करत आरक्षणावर संसदेत आपण अनेकवेळा आवाज उठवल्याचे सांगत छगन भुजबळ शिवसेना सोडून राष्ट्रवादीत कोणत्या कारणामुळे आले होते, याचे उत्तर त्यांनी स्वतः दिल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाबाबत राज्याला माहिती द्यावी, अशी मागणी केली.
पुणे: धायरी गावातील रखडलेल्या डीपी रस्त्यांच्या प्रश्नावर पुणे महापालिका आयुक्त आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी संयुक्त पाहणी दौरा केला. धायरीसारख्या दाट लोकवस्तीच्या भागात चारही डीपी रस्त्यांसाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर असूनही, गेल्या अनेक महिन्यांपासून हे काम कागदावरच आहे. या विलंबामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आता थेट रस्त्यावर उतरून आंदोलन कर...
"कात्रज - कात्रज चौकातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी आज खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या सोबत केली..गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले हे काम जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले. या वेळी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण...
राज्यात गेल्या चार महिन्यांपासून पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. केंद्र आणि राज्य सरकारने या परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी देत ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
MCमोदीजींच्या दोन-तीन गोष्टी मला खूप आवडतात. १ पार्लमेंट मध्ये वेळेवर या अस ते सांगतात. २ दिवसभर पार्लमेंट मध्ये बसा प्रत्येक चर्चा ऐका आणि आपलं मत मांडा असंही ते सांगतात...
राज्यात गेल्या चार महिन्यांपासून पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. केंद्र आणि राज्य सरकारने या परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी देत ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
आज नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आंदोलन सुरु आहे. यावेळी सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, शरद पवार उपस्थित होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्र्यंबकेश्वर येथील खड्ड्यांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या," मी आज दर्शनाला गेले होते. कुंभाच्या बाबत मिटिंग होत आहे. अप्रतिम रस्ता असेल असे वाटले. पण प्...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (NCP Sharad Pawar Faction) वतीने काल (रविवारी) शहरातील आडगाव परिसरातील स्वामी नारायण बँकवेट हॉल येथे एक दिवसीय शिबिर पार पडले. या शिबिरास पक्षाचे अध्यक्ष शरद पवार खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह आदींनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर आज नाशिकमध्...
खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला गंभीर ईशारा Supriya Sule in Nashik : शरद पवार (Sharad Pawar) कृषिमंत्री असताना 70 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती. शेतकरी आज अडचणीत असताना अशी कर्जमाफी का होत नाही? इथले शेतकरी आम्हाला भेटले, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 65 हजार सभासद आज अडचणीत आहेत. नाशिक जिल्हा बॅंकेची चौकशी लावण्याचे काम आम्ही करू. श...
नाशिक: "आज आपण शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एकत्र आलो आहोत. राज्यातील तमाम शेतकऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील कलेक्टर कार्यालयात जाऊन कर्जमाफीची मागणी करा. एका महिन्याच्या आत सरसकट कर्जमाफी दिली नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील एकही मंत्र्याला फिरू देणार नाही," असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला दिला...
 
					

 
							
					 
							
					 
							
					 
							
					 
							
					 
							
					 
							
					 
							
					 
							
					 
							
					 
							
					 
							
					 
							
					 
							
					 
					