महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्यसभा उमेदवारीच्या घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभा जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी भुजबळ यांनी उमेदवा...
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्यसभा उमेदवारीच्या घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभा जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी भुजबळ यांनी उमेदवा...
राष्ट्रवादी-शिवसेना पक्ष फुटले नाहीत, फोडले गेले,केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर प्रचंड भ्रष्टाचार , आर्थिक प्रश्न यावर चर्चा झाली पाहिजे पंतप्रधानांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय बैठक आर्थिक परिस्थितीवर चर्चा आज इंडिया आघाडीत होईल ऑन तृणमूल शिवसेना राष्ट्रवादी फुटली नाही फोडले महाराष्ट्र मॉडल आता तृणमूल मध्ये सुरू आहे का ऑन भुजबळ पवार साहेब यांचा आग्रह होत...
दिल्लीमध्ये बोलताना Supriya Sule यांनी देशातील महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठकीची मागणी केली आहे. तसेच गॅस दरवाढ अप्रत्यक्षपणे केली जात असल्याचा आरोप करत त्यांनी पक्ष फोडण्यासाठी आयकर विभाग, CBI आणि ED यांचा वापर केला जात असल्याचं म्हटलं आहे.
दिल्लीमध्ये बोलताना Supriya Sule यांनी देशातील महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठकीची मागणी केली आहे. तसेच गॅस दरवाढ अप्रत्यक्षपणे केली जात असल्याचा आरोप करत त्यांनी पक्ष फोडण्यासाठी आयकर विभाग, CBI आणि ED यांचा वापर केला जात असल्याचं म्हटलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्यसभा उमेदवारीच्या घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभा जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी भुजबळ यांनी उमेदवा...
विधान परिषद निवडणुकीत झालेल्या घोडेबाजारावरून विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले आहेत. निवडणुकीत कोणताही घोडेबाजार झाला नाही. मतं नव्हती म्हणून विरोधकांच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आम्ही त्याचं स्वागतच करतो, असं सत्ताधाऱ्यांनी म्हटलं आहे. तर या निवडणुकीत पैशाचा महापूर होता. आमच्या उमेदवारांना अमिष दाखवलं, जे ऐकत नव्हते त्यांना धमक्या दिल्या. त...
काँग्रेसने सर्व दावे खोडून काढले पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर आघाडीतील मित्र पक्षांमध्ये वाद पेटला असल्याचा पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या निवडणुकी मधून माघार घेऊन आमचा विश्वासघात केला असल्याचं आरोप काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाह...
निवडणुकांमध्ये होणाऱ्या 'घोडेबाजारा'चे (आमदारांची खरेदी-विक्री) आरोप थांबवण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आपण संसदेत एक विशेष विधेयक मांडणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी सांगितले. आगामी महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रलोभने आणि दबावाच...
''सरपंच ते लोकसभा अशा सर्व निवडणुका अधिक पारदर्शकपणे पार पडल्या पाहिजेत. निवडणुकांमध्ये वाढत चाललेला घोडेबाजार थांबविण्यासाठी राज्यसभेत विधेयक मांडणार असून आवश्यक वाटल्यास न्यायालयातही जाऊ,'' असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी (ता. ६) दिला. पुण्यातील शारदा निकेतन येथे आयोजित 'टेक्नॉलॉजी ऑन व्...
राज्यात सध्या विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.गुरूवारी निवडणूक अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांनी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेतले.त्यामुळेमविआत वादाची ठिणगी पडल्याच सांगितलं जातंय.पुणे विधान परिषद निवडणुकीतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी माघार घेतल्यामुळे महाविकास आघ...
निवडणुकांमध्ये होणाऱ्या 'घोडेबाजारा'चे (आमदारांची खरेदी-विक्री) आरोप थांबवण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आपण संसदेत एक विशेष विधेयक मांडणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी सांगितले. आगामी महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रलोभने आणि दबावाच...
पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार सुप्रिया सुळे यांनी विधानपरिषद निवडणूक, मराठा आरक्षण, रोहित पवारांचे आंदोलन आणि राजकीय घडामोडींवर स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सरकारवर निष्क्रियता आणि निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारांवर गंभीर आरोप केले. Supriya Sule यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अभिजीत दिपके यांना लोकशाहीत पक्ष स्थापन करण्याचा अधिकार आ...
पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार सुप्रिया सुळे यांनी विधानपरिषद निवडणूक, मराठा आरक्षण, रोहित पवारांचे आंदोलन आणि राजकीय घडामोडींवर स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सरकारवर निष्क्रियता आणि निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारांवर गंभीर आरोप केले. Supriya Sule यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अभिजीत दिपके यांना लोकशाहीत पक्ष स्थापन करण्याचा अधिकार आ...
पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार सुप्रिया सुळे यांनी विधानपरिषद निवडणूक, मराठा आरक्षण, रोहित पवारांचे आंदोलन आणि राजकीय घडामोडींवर स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सरकारवर निष्क्रियता आणि निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारांवर गंभीर आरोप केले. Supriya Sule यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अभिजीत दिपके यांना लोकशाहीत पक्ष स्थापन करण्याचा अधिकार आ...
विधान परिषद निवडणुकीतील घोडेबाजारावरून सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. "मला तोंड उघडायला लावू नका, मी पुरावे देईन," असा दम त्यांनी दिला. निवडणुकीत पैशाचा वापर आणि धमक्या दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सुळे यांनी लोकशाहीमध्ये घोडेबाजार थांबवण्यासाठी संसदेत विधेयक आणणार असल्याचेही स्पष्ट केले.
देशात सातत्याने वाढणारी महागाई, इंधन दरवाढ आणि बेरोजगारी यामुळे सगळेच हैराण झाले आहेत. याच मुद्यांवरून आता राज्यातील वातावरणही तापलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून याच मुद्यांवरून नवी मुंबईत आंदोलन करण्यात आलं. आधी शांततेने सुरू असलेलं हे आंदोलन पाहता पाहता तापलं आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक रूप धारण केलं. आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस...
महागाई आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आक्रमक आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कार्यकर्त्यांनी रस्ता रोखण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली होत महागाई आणि सातत्याने वाढणाऱ्या इंधन दरांच...
Breaking News – मुंबईत इंधन दरवाढ, एलपीजी सिलिंडरच्या वाढलेल्या किमती आणि एकूणच महागाईविरोधात आज महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. सरकारविरोधात घोषणाबाजी करत आंदोलक रस्त्यावर उतरल्याने शहरातील काही भागांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. विशेषतः महिला कार्यकर्त्यांनी रस्...
The demonstration was held outside the CIDCO Exhibition Centre, where party leaders and workers gathered to draw attention to the economic challenges faced by citizens.Speaking about the protest, NCP (SP) leader Rohit Pawar said unemployment and inflation had made life increasingly difficult for ordinary people. He stated that the party organised a...

