नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देण्यासाठी दोन व्यक्ती भेटल्या असल्याचा गौप्यस्फोट ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला होता. या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खासदार सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यावर होत्या यावेळी त्यांनी पत्रकारांची संवाद साधला.
इंडिया आघाडीच्या वतीने आज जनतेच्या मताची जी चोरी झाली त्याविरोधात संसद ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आदरणीय पवार साहेब आणि आम्ही सर्व सहकारी सहभागी झालो. हे आंदोलन सरकारने पोलीस बळाचा वापर करून दडपण्याचा प्रयत्न केला, हे अतिशय दुर्दैवी आहे. महात्मा गा...
सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल मुंबई : "पुण्यात दादागिरीमुळं गुंतवणूक येत नसल्याची कबुली खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. ही दादागिरी कोणाची आहे? याला जबाबदार कोण? पुण्यातील 'दादागिरी' कधी मोडीत काढणार?", असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. र...
फडणवीसांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे यांचा सरकारला सवाल पुणे : पुण्याच्या उद्योग क्षेत्रात घुसलेली दादागिरी शहराच्या विकासात बाधा ठरत असल्याचे वक्तव्य देवेंद्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे. फडणवीस यांच्या या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटू लागले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. ही दादागिरी कोणाच...
'तो' व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर सुप्रिया सुळे संतापल्या, म्हणाल्या, 'आक्षेपार्ह शब्द वापरुन त्यांचा...' पुणे: कोथरुड पोलीस ठाण्यात तिघी तरुणींना जातीवाचक आणि आक्षेपार्ह शब्द वापरून मारहाण केल्याचा गंभीर आरोप संबंधित मुलींनी केला आहे. हे प्रकरण आता चांगलेच तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याची गांभीर्यान...
कर्नल पुरोहितांचा आरोप सुप्रिया सुळेंनी फेटाळला मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील कर्नल प्रसाद पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्यासह 7 आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका एनआयए कोर्टाने नुकताच केली. निकालापूर्वी आरोपींना त्यांचे म्हणणे लेखी मांडण्याची संधी होती. त्यात कर्नल पुरोहित यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. यात पहिला महत्त्वाचा आरो...
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी लोकसभेत महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयावर गंभीर आरोप केले. त्यांनी संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या क्रूर हत्यांचा उल्लेख करत, या प्रकरणांवर गृहमंत्रालयाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप केला. तसेच सरकारने सरपंच संतोष देशमुख, महादेव मुंडे हत्या प्रकरणाची CBI ...
सुप्रिया सुळेंची मुंबईतून पत्रकार परिषद पार पडतेय.सरकारमधील मंत्र्यांच्या खांदेपालटावरुन सुप्रिया सुळे हल्लाबोल करु शकतात. माणिकराव कोकांटेंकडील कृषी खातं काढून दत्ता भरणेंकडे सोपवण्यात आलंय. तर भरणेंकडील क्रिडा खातं माणिकराव कोकाटेंकडे सोपवण्यात आलंय. यावरुन सुप्रिया सुळे सरकारवर टीकास्त्र सोडू शकतात.दुसरीकडे यवतमध्ये झालेल्या राड्यावरुनही सुप्रिय...
बारामती लोकसभा मतदार संघात यंदा पवार विरूद्ध पवार लढत होती. शरद पवार आणि अजित पवारांमध्ये ही लढत होत असल्याने, निवडणुक प्रतिष्ठेची बनली होती. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली. पण आता आपल्या मतदारसंघात १ लाख ६० हजार मत वाढली असल्याचा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील कर्नल प्रसाद पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्यासह 7 आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष सुटका एनआयए कोर्टाने नुकताच केली. निकालापूर्वी आरोपींना त्यांचे म्हणणे लेखी मांडण्याची संधी होती. त्यात कर्नल पुरोहित यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. यात पहिला महत्त्वाचा आरोप त्यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे. राष्ट्रवादी काँग्...
प्रलंबित खटले आणि पायाभूत सुविधांची आकडेवारी मांडत मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी पुणे : जिल्ह्याच्या इंदापूरसारख्या तालुक्यातील दूर अंतरावरील गावाचा विचार केला तर मुंबईपासून ते अंतर तब्बल तीनशे ते साडेतीनशे किलोमिटर अंतरावर आहे. याचा विचार करता कोल्हापूरप्रमाणे पुण्यातही उच्च न्यायालयाचे खंडपीठ होणे अत्यावश्यक आहे, असे म्हणत खासदार सुप्रिया स...
महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा घोटाळा म्हणजे लाडकी बहीण योजना. आई-वडिलांच्या नंतर सर्वात मोठे नाते म्हणजे बहीण आणि भावाचे नाते. या निर्मळ नात्याचा अपमान महाराष्ट्र सरकारने केला आहे. असा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केला आहे. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे हे सरकार कबूल करतेय. या योजनेच्या घोटाळ्याबाबत सरकारने एसआयटी नेमून चौकशी करावी. २६ लाख...
MP Supriya Sule Big Allegation : लाडकी बहीण योजनेत 4800 कोटींचा घोटाळा झाल्याचा बॉम्बगोळा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टाकला. त्यांच्या आरोपांनी एकच खळबळ उडाली आहे. थेट लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कमेचे हस्तांतरण (Direct Beneficiary Transfer-DBT) प्रक्रियेतील पारदर्शकतेवरच त्यांनी सवाल उभा केला. इतक्या चाळण...
Supriya Sule on ladki bahin: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने राबविलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ' योजनेतील तब्बल 26 लाख 34 हजार जणी विविध कारणांनी अपात्र ठरल्याचं जाहीर केल्यानंतर या योजनेत काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या . महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी हे सांगितल्यानंतर राजकीय वर्तुळातून सरकारवर ...
नवी दिल्ली : 'लाडकी बहीण योजना' सुरू झाल्यापासूनच विविध कारणांमुळं ही योजना चर्चेत राहिली आहे. कधी बोगस आधार कार्ड दाखवत या योजनेचे पैसे उकळले, तर कधी सरकारी महिला कर्मचाऱयांनीही या योजनेचा लाभ घेतला. आता तर चक्क अनेक पुरुषांनीच या योजनेचा लाभ घेतल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळं या योजनेवरुन विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहेत. 'लाडकी बहीण य...
Mumbai : लाडकी बहीण योजनेत तब्बल 4800 कोटींचा घोटाळा झाला आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. इतक्या चाळण्या असताना पुरूष लाभार्थी या योजनेत घुसलेच कसे असा थेट सवाल त्यांनी विचारला. लाडकी बहीण योजनेत भ्रष्टाचार झाला आहे. पण त्यासाठी मी या खात्याच्...
लाडकी बहीण योजनेत तब्बल 4800 कोटींचा घोटाळा झाला आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. इतक्या चाळण्या असताना पुरूष लाभार्थी या योजनेत घुसलेच कसे असा थेट सवाल त्यांनी विचारला. लाडकी बहीण योजनेत भ्रष्टाचार झाला आहे. पण त्यासाठी मी या खात्याच्या मंत्री...
'पहलगाममध्ये नृशंस हल्ला करणारे दहशतवादी किती होते, ते कोठून आले व या दहशतवाद्यांना पकडले वा ठार केले जात नाही, तोवर ' ऑपरेशन सिंदूर 'चा उत्सव साजरा करणे योग्य नाही', अशा कानपिचक्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) गटनेत्या सुप्रिया सुळे यांनी सोमवारी लोकसभेत मोदी सरकारला दिल्या. या मोहिमेबाबत सरकारने एक सविस्तर अहवाल करून तो देशवासीयांसमोर मांडावा, अ...
'पहलगाममध्ये नृशंस हल्ला करणारे दहशतवादी किती होते, ते कोठून आले व या दहशतवाद्यांना पकडले वा ठार केले जात नाही, तोवर ' ऑपरेशन सिंदूर 'चा उत्सव साजरा करणे योग्य नाही', अशा कानपिचक्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) गटनेत्या सुप्रिया सुळे यांनी सोमवारी लोकसभेत मोदी सरकारला दिल्या. या मोहिमेबाबत सरकारने एक सविस्तर अहवाल करून तो देशवासीयांसमोर मांडावा, अ...
e'पहलगाममध्ये नृशंस हल्ला करणारे दहशतवादी किती होते, ते कोठून आले व या दहशतवाद्यांना पकडले वा ठार केले जात नाही, तोवर ' ऑपरेशन सिंदूर 'चा उत्सव साजरा करणे योग्य नाही', अशा कानपिचक्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शप) गटनेत्या सुप्रिया सुळे यांनी सोमवारी लोकसभेत मोदी सरकारला दिल्या. या मोहिमेबाबत सरकारने एक सविस्तर अहवाल करून तो देशवासीयांसमोर मांडावा, ...