राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या काही दिवसांपूर्वी प्रायव्हेट विमानाने दिल्लीला जात असताना त्यांच्या विमानात बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या मुंबईहून दिल्लीला जात असताना हा प्रकार घडल्याने विमानतळावर काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले. यावेळी त्यांच्यासोबत पार्थ पवार तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटे...
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वी प्रायव्हेट विमानाने मुंबईहून दिल्लीकडे प्रवास करत असताना विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली. या प्रकारामुळे मुंबई विमानतळावर काही काळ अस्वस्थता निर्माण झाली. सुनेत्रा पवारांच्या सोबत पार्थ पवार तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आ...
मुंबई : सर्वाधिक काळ सलग निवडून आलेले पंतप्रधान म्हणून विक्रम केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी बुधवारी काँग्रेसवर टीका केली. भारताचा विकास नेहमीच संथ गतीने होईल, अशी मानसिकता देशात तयार करण्यात आली होती. काँग्रेसनं अपयश लपवण्यासाठी 'हिंदू विकास दर' ही संज्ञा वापरली. यातून देशातील बहुसंख्याक हिंदू समाजावर त्याचा कलंक लावण्यात आला. खरेतर हा 'काँग्रेस वि...
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वी प्रायव्हेट विमानाने मुंबईहून दिल्लीकडे प्रवास करत असताना विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली. या प्रकारामुळे मुंबई विमानतळावर काही काळ अस्वस्थता निर्माण झाली. सुनेत्रा पवारांच्या सोबत पार्थ पवार तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आ...
सहा महिन्यापूर्वी अशाच एका विमान खाजगी विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला . आता सुनेत्रा पवार यांच्या विमानातही बिघाड झाल्याने चिंतेचं वातावरण निर्माण झालं. मात्र सुदैवाने विनाताील बिघाड दुरूस्त झाल्यानंतर सुनेत्रा पवार व राष्ट्रावादीच्या इतर नेत्यांना घेऊन या विमानाने दिल्ली गाठलं.
सर्वाधिक काळ सलग निवडून आलेले पंतप्रधान म्हणून विक्रम केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी बुधवारी काँग्रेसवर टीका केली. भारताचा विकास नेहमीच संथ गतीने होईल, अशी मानसिकता देशात तयार करण्यात आली होती. काँग्रेसनं अपयश लपवण्यासाठी 'हिंदू विकास दर' ही संज्ञा वापरली. यातून देशातील बहुसंख्याक हिंदू समाजावर त्याचा कलंक लावण्यात आला. खरेतर हा 'काँग्रेस विकास दर' ...
सर्वाधिक काळ सलग निवडून आलेले पंतप्रधान म्हणून विक्रम केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी बुधवारी काँग्रेसवर टीका केली. भारताचा विकास नेहमीच संथ गतीने होईल, अशी मानसिकता देशात तयार करण्यात आली होती. काँग्रेसनं अपयश लपवण्यासाठी 'हिंदू विकास दर' ही संज्ञा वापरली. यातून देशातील बहुसंख्याक हिंदू समाजावर त्याचा कलंक लावण्यात आला. खरेतर हा 'काँग्रेस विकास दर' ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या काही दिवसांपूर्वी प्रायव्हेट विमानाने दिल्लीला जात असताना त्यांच्या विमानात बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या मुंबईहून दिल्लीला जात असताना हा प्रकार घडल्याने विमानतळावर काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले. यावेळी त्यांच्यासोबत पार्थ पवार तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटे...
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वी प्रायव्हेट विमानाने मुंबईहून दिल्लीकडे प्रवास करत असताना विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली. या प्रकारामुळे मुंबई विमानतळावर काही काळ अस्वस्थता निर्माण झाली. सुनेत्रा पवारांच्या सोबत पार्थ पवार तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आ...
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वी प्रायव्हेट विमानाने मुंबईहून दिल्लीकडे प्रवास करत असताना विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली. या प्रकारामुळे मुंबई विमानतळावर काही काळ अस्वस्थता निर्माण झाली. सुनेत्रा पवारांच्या सोबत पार्थ पवार तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आ...
विधान परिषद निवडणुकीत झालेल्या घोडेबाजारावरून विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले आहेत. निवडणुकीत कोणताही घोडेबाजार झाला नाही. मतं नव्हती म्हणून विरोधकांच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आम्ही त्याचं स्वागतच करतो, असं सत्ताधाऱ्यांनी म्हटलं आहे. तर या निवडणुकीत पैशाचा महापूर होता. आमच्या उमेदवारांना अमिष दाखवलं, जे ऐकत नव्हते त्यांना धमक्या दिल्या. त...
काँग्रेसने सर्व दावे खोडून काढले पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर आघाडीतील मित्र पक्षांमध्ये वाद पेटला असल्याचा पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या निवडणुकी मधून माघार घेऊन आमचा विश्वासघात केला असल्याचं आरोप काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाह...
निवडणुकांमध्ये होणाऱ्या 'घोडेबाजारा'चे (आमदारांची खरेदी-विक्री) आरोप थांबवण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आपण संसदेत एक विशेष विधेयक मांडणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी सांगितले. आगामी महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रलोभने आणि दबावाच...
''सरपंच ते लोकसभा अशा सर्व निवडणुका अधिक पारदर्शकपणे पार पडल्या पाहिजेत. निवडणुकांमध्ये वाढत चाललेला घोडेबाजार थांबविण्यासाठी राज्यसभेत विधेयक मांडणार असून आवश्यक वाटल्यास न्यायालयातही जाऊ,'' असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी (ता. ६) दिला. पुण्यातील शारदा निकेतन येथे आयोजित 'टेक्नॉलॉजी ऑन व्...
निवडणुकांमध्ये होणाऱ्या 'घोडेबाजारा'चे (आमदारांची खरेदी-विक्री) आरोप थांबवण्यासाठी आणि निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आपण संसदेत एक विशेष विधेयक मांडणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी सांगितले. आगामी महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रलोभने आणि दबावाच...
पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार सुप्रिया सुळे यांनी विधानपरिषद निवडणूक, मराठा आरक्षण, रोहित पवारांचे आंदोलन आणि राजकीय घडामोडींवर स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सरकारवर निष्क्रियता आणि निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारांवर गंभीर आरोप केले. Supriya Sule यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अभिजीत दिपके यांना लोकशाहीत पक्ष स्थापन करण्याचा अधिकार आ...
पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार सुप्रिया सुळे यांनी विधानपरिषद निवडणूक, मराठा आरक्षण, रोहित पवारांचे आंदोलन आणि राजकीय घडामोडींवर स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सरकारवर निष्क्रियता आणि निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारांवर गंभीर आरोप केले. Supriya Sule यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अभिजीत दिपके यांना लोकशाहीत पक्ष स्थापन करण्याचा अधिकार आ...
विधान परिषद निवडणुकीतील घोडेबाजारावरून सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. "मला तोंड उघडायला लावू नका, मी पुरावे देईन," असा दम त्यांनी दिला. निवडणुकीत पैशाचा वापर आणि धमक्या दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. सुळे यांनी लोकशाहीमध्ये घोडेबाजार थांबवण्यासाठी संसदेत विधेयक आणणार असल्याचेही स्पष्ट केले.
देशात सातत्याने वाढणारी महागाई, इंधन दरवाढ आणि बेरोजगारी यामुळे सगळेच हैराण झाले आहेत. याच मुद्यांवरून आता राज्यातील वातावरणही तापलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून याच मुद्यांवरून नवी मुंबईत आंदोलन करण्यात आलं. आधी शांततेने सुरू असलेलं हे आंदोलन पाहता पाहता तापलं आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक रूप धारण केलं. आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस...
महागाई आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आक्रमक आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार रोहित पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कार्यकर्त्यांनी रस्ता रोखण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली होत महागाई आणि सातत्याने वाढणाऱ्या इंधन दरांच...

