[Saamana]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

घायवळच्या फेक पासपोर्ट प्रकरणावरून सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "हा गुन्हा अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांना कर्जासाठी विचारले जाते, पण इकडे फेक पासपोर्ट करून लोक देश सोडतात." मुख्यमंत्र्यांनी चौकशी जाहीर केल्याबद्दल त्यांनी उशिरा का होईना, आभार मानले. 

Read More
  329 Hits

[News18 Lokmat]घायवळ प्रकरणावरून सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

घायवळ प्रकरणावरून सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

 घायवळच्या फेक पासपोर्ट प्रकरणावरून सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "हा गुन्हा अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांना कर्जासाठी विचारले जाते, पण इकडे फेक पासपोर्ट करून लोक देश सोडतात." मुख्यमंत्र्यांनी चौकशी जाहीर केल्याबद्दल त्यांनी उशिरा का होईना, आभार मानले.

Read More
  286 Hits

[LetsUpp Marathi]Sangram Jagtap यांना राष्ट्रवादी पक्षाकडून नोटीस, सुप्रिया सुळे आक्रमक...

Sangram Jagtap यांना राष्ट्रवादी पक्षाकडून नोटीस, सुप्रिया सुळे आक्रमक...

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांना पक्षाकडून नोटीस बजावण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं, त्यावरुन सुप्रिया सुळे आक्रमक होत काय म्हणाल्या? पाहा... 

Read More
  396 Hits

[Times Now Marathi]घायवळच्या पासपोर्ट वरून सुळे भडकल्या..

घायवळच्या पासपोर्ट वरून सुळे भडकल्या..

घायवळ प्रकरणी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "मुख्यमंत्र्याचे जाहीरपणे आभार मानते उशिरा का होईना चौकशी होईल, हे मुख्यमंत्री यानी महाराष्ट्र आणि देशाला सांगितलं... कारण हा गुन्हा अतिशय गंभीर आहे. या देशांमध्ये शेतकरी कर्ज काढताना दहा वेळा प्रश्न विचारले जातात...फेक पासपोर्ट बनून देश सोडून जातो, हा विषय गंभीर आहे." 

Read More
  223 Hits

[ETV Bharat]राज्यातील सामाजिक तेढ मिटवण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवा, सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांना साद

राज्यातील सामाजिक तेढ मिटवण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवा, सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांना साद

 बारामती (पुणे) : राज्यात सध्या आरक्षणाचा विषय तापलेला आहे. अशा स्थितीत विविध समाजांमध्ये वाढत चाललेलं जातीय तेढ व तणावाची परिस्थिती चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना एक ठोस प्रस्ताव दिला आहे की, राज्यातील कटुता दूर करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी मुख्यमंत्री द...

Read More
  263 Hits

बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूवर राजकारण हे गलिच्छ आहे'

 सध्या शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या गंभीर दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनासंदर्भात दावा करून रामदास कदम यांनी खळबळ उडवून दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या हातांचे ठसे घेतले गेल्याचा गंभीर दावा रामदास कदम यांनी केला आहे. त्य...

Read More
  280 Hits

[My Mahanagar]बाळासाहेबांबाबत रामदास कदमांचे 'ते' विधान, भडकल्या सुप्रिया सुळे

बाळासाहेबांबाबत रामदास कदमांचे 'ते' विधान, भडकल्या सुप्रिया सुळे

 सध्या शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या गंभीर दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनासंदर्भात दावा करून रामदास कदम यांनी खळबळ उडवून दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या हातांचे ठसे घेतले गेल्याचा गंभीर दावा रामदास कदम यांनी केला आहे. त्य...

Read More
  277 Hits

[TV9 Marathi]Pankaja Munde यांनी भाषणातले मुद्दे कॅबिनेटमध्ये मांडावे, सुळेंचा सल्ला

Pankaja Munde यांनी भाषणातले मुद्दे कॅबिनेटमध्ये मांडावे, सुळेंचा सल्ला

 Pankaja Munde यांनी भाषणातले मुद्दे कॅबिनेटमध्ये मांडावे, सुळेंचा सल्ला

Read More
  277 Hits

[Loksatta]बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाबाबत रामदास कदमांचा गंभीर दावा;सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाबाबत रामदास कदमांचा गंभीर दावा;सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

 सध्या शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या गंभीर दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनासंदर्भात दावा करून रामदास कदम यांनी खळबळ उडवून दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या हातांचे ठसे घेतले गेल्याचा गंभीर दावा रामदास कदम यांनी केला आहे. त्य...

Read More
  290 Hits

[TV9 Marathi]'मी दोन शिवसेना मानत नाही, ठाकरेंच्या युतीच्या घोषणेची वाट पाहूया'

'मी दोन शिवसेना मानत नाही, ठाकरेंच्या युतीच्या घोषणेची वाट पाहूया'

 सध्या शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या गंभीर दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनासंदर्भात दावा करून रामदास कदम यांनी खळबळ उडवून दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या हातांचे ठसे घेतले गेल्याचा गंभीर दावा रामदास कदम यांनी केला आहे. त्य...

Read More
  277 Hits

[TV9 Marathi]'शेतकऱ्यांना तातडीची मदत व्हावी, सरसकट कर्ज माफी करा', सुळेंची मागणी

'शेतकऱ्यांना तातडीची मदत व्हावी, सरसकट कर्ज माफी करा', सुळेंची मागणी

 महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्ज माफी करा.पण आता तीव्रता अतिवृष्टी इतक्या प्रमाणात वाढलेली असल्याने दोन भागांमध्ये काम करावं लागणार आहे. ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे त्यासोबतच सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे." अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Read More
  298 Hits

[Zee 24 Taas]'ओला दुष्काळ जाहीर झालंच पाहिजे' सुप्रिया सुळे यांची मागणी

'ओला दुष्काळ जाहीर झालंच पाहिजे' सुप्रिया सुळे यांची मागणी

महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्ज माफी करा.पण आता तीव्रता अतिवृष्टी इतक्या प्रमाणात वाढलेली असल्याने दोन भागांमध्ये काम करावं लागणार आहे. ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे त्यासोबतच सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे." अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 

Read More
  267 Hits

[Saamana]मुंबईतून सुप्रिया सुळे यांचा माध्यमांशी संवाद

मुंबईतून सुप्रिया सुळे यांचा माध्यमांशी संवाद

सध्या शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या गंभीर दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनासंदर्भात दावा करून रामदास कदम यांनी खळबळ उडवून दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या हातांचे ठसे घेतले गेल्याचा गंभीर दावा रामदास कदम यांनी केला आहे. त्यांच्या...

Read More
  276 Hits

[TV9 Marathi]निलेश घायवळला कोणी मदत केली?, याची चौकशी करा, सुप्रिया सुळेंची मागणी

निलेश घायवळला कोणी मदत केली?, याची चौकशी करा, सुप्रिया सुळेंची मागणी

सध्या शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या गंभीर दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनासंदर्भात दावा करून रामदास कदम यांनी खळबळ उडवून दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या हातांचे ठसे घेतले गेल्याचा गंभीर दावा रामदास कदम यांनी केला आहे. त्यांच्या...

Read More
  277 Hits

[Lokshahi]'सरसकट कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर...' सुप्रिया सुळेंनी ठणकावून सांगितलं

'सरसकट कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर...' सुप्रिया सुळेंनी ठणकावून सांगितलं

राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान पाहायला मिळत आहे. विशेषत: मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात पिकं पाण्यात बुडाल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक फटका बसला.याचपार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खास...

Read More
  326 Hits

[Maharashtra Times]NCP Sharad Pawar गटाकडून पूरग्रस्तांना मदत, Supriya Sule यांच्या उपस्थितीत मदत रवाना

NCP Sharad Pawar गटाकडून पूरग्रस्तांना मदत, Supriya Sule यांच्या उपस्थितीत मदत रवाना

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (SP) पक्षामार्फत पूरग्रस्तांना मदत खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सामग्री घेऊन ट्रक रवाना 

Read More
  315 Hits

[TV9 Marathi]शेतकऱ्यांना तातडीची मदत व्हावी, सरसकट कर्ज माफी करा', सुळेंची मागणी

शेतकऱ्यांना तातडीची मदत व्हावी, सरसकट कर्ज माफी करा', सुळेंची मागणी

मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी NCP-एससीपीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणतात की, शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जावे. त्यांनी पंतप्रधान तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संपर्क साधला आहे. मुख्यमंत्री देखील यामध्ये सहभागी झाले आहेत. पूरग्रस्तांसाठी तातडीने मदत आणि पुनर्वसनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी ठळकपणे सांगितले.

Read More
  341 Hits

[NavaRashtra]Supriya Sule Live | Ahilyanagar Rada | Marathwada Crop Loss | Rain Update | Maharashtra Politics

hq720-49

मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी NCP-एससीपीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणतात की, शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जावे. त्यांनी पंतप्रधान तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संपर्क साधला आहे. मुख्यमंत्री देखील यामध्ये सहभागी झाले आहेत. पूरग्रस्तांसाठी तातडीने मदत आणि पुनर्वसनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी ठळकपणे सांगितले.

Read More
  394 Hits

[Maharashtra Times] शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, सुप्रिया सुळे लाइव्ह

शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, सुप्रिया सुळे लाइव्ह

मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी NCP-एससीपीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणतात की, शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जावे. त्यांनी पंतप्रधान तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संपर्क साधला आहे. मुख्यमंत्री देखील यामध्ये सहभागी झाले आहेत. पूरग्रस्तांसाठी तातडीने मदत आणि पुनर्वसनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी ठळकपणे सांगितले.

Read More
  392 Hits

[TV9 Marathi]देवाभाऊ कसी वाट पाहताय? सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी काय?

देवाभाऊ कसी वाट पाहताय? सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी काय?

 महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाडा आणि इतर अनेक भागांमध्ये पुराचे पाणी शेतजमिनीत साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीचा विचार करता, खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मागणीमध्ये त्यांनी शेतकऱ्यां...

Read More
  267 Hits