सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केलेला व्हिडीओ व्हायरल पुणे हे अत्यंत सुसंस्कृत शहर मानलं जातं. पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे. त्यामुळे येथील लोक नियमांचं पालन करतील आणि गुन्हेगारी कमी असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. पण पुण्यातही मुंबई किंवा इतर शहरांप्रमाणेच गुन्हेगारी वाढत चालली आहे.आता हाच व्हिडीओ पाहा ना, एका तरुणानं बघता बघता एका दुकानात चोरी के...
Supriya Sule: कालच्या मीटिंगबाबत आज पत्रकार परिषद होणार आहे, त्यात सविस्तर माहिती मिळेल. मतदार यादी एकमेकांवर ढकलून चालणार नाही, निवडणूक आयोगाने नैतिकता दाखवण्याची गरज आहे, असे सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.तुम्हाला आठवत असेल, मी पहिल्या दिवसापासून विनंती करते की, सरसकट कर्जमाफी करा. शेतकऱ्याला दिलासा देऊ,अस सरकारने संगित...
काय आहे कारण? खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमच्या काकी... बारामती : यंदा पवार कुटुंबीयांकडून दिवाळी साजरी (Pawar Family Cancels Diwali Celebrations) केली जाणार नाही, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी समाजमाध्यमांद्वारे जाहीर केली आहे. दरवर्षीप्रमाणे गोविंदबाग येथे होणारा दिवाळी उत्सव आणि पाडव्याच्या भेटींचा कार्यक्रमही रद्द कर...
मतदार याद्या एकमेकांवर ढकलून चालणार नाही. निवडणूक आयोगाने नैतिकता दाखवण्याची गरज आहे. रोज नव्या नावाची आणि शहराची यादी माहिती बाहेर आहे. ज्या निवडणूक आयोगावर सगळ्यांचा विश्वास होता त्याकडून असं होत आहे हे योग्य नाही असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
[NavaRashtra]Supriya Sule Live | PM Narendra Modi | Fadnavis | Shinde | Pawar | Maharashtra Politics
कालच्या मीटिंगबाबत आज पत्रकार परिषद होणार आहे, त्यात सविस्तर माहिती मिळेल. मतदार यादी एकमेकांवर ढकलून चालणार नाही, निवडणूक आयोगाने नैतिकता दाखवण्याची गरज आहे, असे सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.तुम्हाला आठवत असेल, मी पहिल्या दिवसापासून विनंती करते की, सरसकट कर्जमाफी करा. शेतकऱ्याला दिलासा देऊ,अस सरकारने संगितल होत. शेतकऱ्यांची आ...
महाराष्ट्रात आणि पुण्यात गुन्हेगारी वाढली आहे. महिला अत्याचार, कोयता गँग सगळं वाढत आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांचा अभिमान आहे. मात्र त्यांचा मागे जी अदृश शक्ती आहे त्याचा प्रॉब्लम आहे, असे म्हणत सरकारवर निशाणा साधला. आपण सगळ्यांना प्रोसेस माहिती आहेत. देशात पासपोर्ट द्यायचा अधिकार केंद्र सरकारला आहे. पासपोर्ट केंद्र सरकार देतो. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्...
महाराष्ट्रात आणि पुण्यात गुन्हेगारी वाढली आहे. महिला अत्याचार, कोयता गँग सगळं वाढत आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांचा अभिमान आहे. मात्र त्यांचा मागे जी अदृश शक्ती आहे त्याचा प्रॉब्लम आहे, असे म्हणत सरकारवर निशाणा साधला. आपण सगळ्यांना प्रोसेस माहिती आहेत. देशात पासपोर्ट द्यायचा अधिकार केंद्र सरकारला आहे. पासपोर्ट केंद्र सरकार देतो. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्...
महाराष्ट्रात आणि पुण्यात गुन्हेगारी वाढली आहे. महिला अत्याचार, कोयता गँग सगळं वाढत आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांचा अभिमान आहे. मात्र त्यांचा मागे जी अदृश शक्ती आहे त्याचा प्रॉब्लम आहे, असे म्हणत सरकारवर निशाणा साधला. आपण सगळ्यांना प्रोसेस माहिती आहेत. देशात पासपोर्ट द्यायचा अधिकार केंद्र सरकारला आहे. पासपोर्ट केंद्र सरकार देतो. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्...
राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांना नोटीस देऊन काहीही होणार नाही, त्यांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीयं. दरम्यान, काही दिवसांपासून आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादाची भूमिका घेतल्याने त्यांचे विधाने समोर येत आहेत. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना समज दिली हो...
घायवळच्या फेक पासपोर्ट प्रकरणावरून सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "हा गुन्हा अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांना कर्जासाठी विचारले जाते, पण इकडे फेक पासपोर्ट करून लोक देश सोडतात." मुख्यमंत्र्यांनी चौकशी जाहीर केल्याबद्दल त्यांनी उशिरा का होईना, आभार मानले.
[NavaRashtra]Supriya Sule Live | PM Narendra Modi | Fadnavis | Shinde | Pawar | Maharashtra Politics
राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांना नोटीस देऊन काहीही होणार नाही, त्यांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलीयं. दरम्यान, काही दिवसांपासून आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादाची भूमिका घेतल्याने त्यांचे विधाने समोर येत आहेत. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना समज दिली हो...
घायवळच्या फेक पासपोर्ट प्रकरणावरून सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "हा गुन्हा अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांना कर्जासाठी विचारले जाते, पण इकडे फेक पासपोर्ट करून लोक देश सोडतात." मुख्यमंत्र्यांनी चौकशी जाहीर केल्याबद्दल त्यांनी उशिरा का होईना, आभार मानले.
घायवळच्या फेक पासपोर्ट प्रकरणावरून सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "हा गुन्हा अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांना कर्जासाठी विचारले जाते, पण इकडे फेक पासपोर्ट करून लोक देश सोडतात." मुख्यमंत्र्यांनी चौकशी जाहीर केल्याबद्दल त्यांनी उशिरा का होईना, आभार मानले.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांना पक्षाकडून नोटीस बजावण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं, त्यावरुन सुप्रिया सुळे आक्रमक होत काय म्हणाल्या? पाहा...
घायवळ प्रकरणी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "मुख्यमंत्र्याचे जाहीरपणे आभार मानते उशिरा का होईना चौकशी होईल, हे मुख्यमंत्री यानी महाराष्ट्र आणि देशाला सांगितलं... कारण हा गुन्हा अतिशय गंभीर आहे. या देशांमध्ये शेतकरी कर्ज काढताना दहा वेळा प्रश्न विचारले जातात...फेक पासपोर्ट बनून देश सोडून जातो, हा विषय गंभीर आहे."
बारामती : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने न्यायालयातच बूट फेकल्याच्या धक्कादायक प्रकाराचा देशभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी बारामतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली मूक, मौन आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे नेते य...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुणे दौऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. खडकवासला विधानसभा मतदारसंघात एका रहिवासी सोसायटीतील कामाचा आढावा घेण्यासाठी आलेल्या सुळे यांनी मनसेचे माजी आमदार स्व. गोल्डमॅन रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे आणि मुलगी सायली वांजळे यांची भेट घेतली. आगामी जिल्हा परिषद ...
बारामती (पुणे) : राज्यात सध्या आरक्षणाचा विषय तापलेला आहे. अशा स्थितीत विविध समाजांमध्ये वाढत चाललेलं जातीय तेढ व तणावाची परिस्थिती चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना एक ठोस प्रस्ताव दिला आहे की, राज्यातील कटुता दूर करून शांतता प्रस्थापित करण्यासाठी मुख्यमंत्री द...
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये आंदोलन करण्यात आले. त्यावेळी सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? पाहा...
सुप्रिया सुळे म्हणाल्या, "हा देश संविधानानुसार चालतो. समाजात निर्माण झालेली दरी का वाढत आहे, यावर आता आत्मचिंतन होणं गरजेचं आहे. सरन्यायाधीश हे लोकशाहीचे सर्वोच्च पद असून, त्यांच्यावर असा हल्ला होणे अत्यंत निंदनीय आणि काळा दिवस म्हणावा लागेल." त्या पुढे म्हणाल्या, "भूषण गवई हे महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे अभिमान आहेत. त्यांच्या बाबतीत झाल...

