पुणे : पुण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डीजेबाबत तळ्यात-मळ्यात आणि जिलेबीसारखे गोलमोल उत्तर दिले. त्यांनी डीजेबाबत स्पष्ट उत्तर द्यावे, आणि महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम करावे', अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. फुरसुंगी येथील कचरा डेपोच्या विरोधात गावकऱ्यांचे आंदोलन...
मुंबई : आज सप्टेंबर महिन्याचा पहिलाच दिवस आहे आणि आजच्याच दिवशी सरकारने एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. तसेच म्हशीचे दूध आणि रिक्षा-टॅक्सीच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणी विरोधक टीका करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही सरकारवर टीका केली आहे. सुप्रिया सुळे यांनी 'X' (...
[Maharashtra Times]जिलेबीसारखी गोलगोल भूमिका नको; डीजेवरुन सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला
म. टा. प्रतिनिधी, पुणे: गणेशोत्सव हा श्रद्धेचा विषय आहे. त्यात राजकारण आणू नये. सर्वोच्च न्यायालयाचा याबाबत स्पष्ट आदेश असून, त्याचे पालन झाले पाहिजे. मात्र, या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिलेबीसारखे गोलगोल किंवा तळ्यात-मळ्यात उत्तर न देता महाराष्ट्राला आणि गणेश मंडळांना स्पष्ट दिशा द्यावी, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळ...
गणेशोत्सव हा श्रद्धेचा विषय आहे. त्यात राजकारण आणू नये. सर्वोच्च न्यायालयाचा याबाबत स्पष्ट आदेश असून, त्याचे पालन झाले पाहिजे. मात्र, या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिलेबीसारखे गोलगोल किंवा तळ्यात-मळ्यात उत्तर न देता महाराष्ट्राला आणि गणेश मंडळांना स्पष्ट दिशा द्यावी, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी लगावला.
पुण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डीजेबाबत तळ्यात-मळ्यात आणि जिलेबीसारखे गोलमोल उत्तर दिले. त्यांनी डीजेबाबत स्पष्ट उत्तर द्यावे, आणि महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम करावे', अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
गणेशोत्सव हा श्रद्धेचा विषय आहे. त्यात राजकारण आणू नये. सर्वोच्च न्यायालयाचा याबाबत स्पष्ट आदेश असून, त्याचे पालन झाले पाहिजे. मात्र, या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिलेबीसारखे गोलगोल किंवा तळ्यात-मळ्यात उत्तर न देता महाराष्ट्राला आणि गणेश मंडळांना स्पष्ट दिशा द्यावी, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवरून महाराष्ट्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. OBC आंदोलन, आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि मराठा आंदोलनाचा संदर्भ देत राज्यात सरकारविरोधात सातत्याने आंदोलने का होत आहेत, असा सवाल त्...
आज सप्टेंबर महिन्याचा पहिलाच दिवस आहे आणि आजच्याच दिवशी सरकारने एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. तसेच म्हशीचे दूध आणि रिक्षा-टॅक्सीच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणी विरोधक टीका करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही सरकारवर टीका केली आहे.
गणेशोत्सव हा श्रद्धेचा विषय आहे. त्यात राजकारण आणू नये. सर्वोच्च न्यायालयाचा याबाबत स्पष्ट आदेश असून, त्याचे पालन झाले पाहिजे. मात्र, या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिलेबीसारखे गोलगोल किंवा तळ्यात-मळ्यात उत्तर न देता महाराष्ट्राला आणि गणेश मंडळांना स्पष्ट दिशा द्यावी, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी लगावला.
आज सप्टेंबर महिन्याचा पहिलाच दिवस आहे आणि आजच्याच दिवशी सरकारने एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. तसेच म्हशीचे दूध आणि रिक्षा-टॅक्सीच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. याप्रकरणी विरोधक टीका करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही सरकारवर टीका केली आहे.
'तू-तू मै-मै' थांबवून सरकारनं मूलभूत सुविधांवर लक्ष द्यावं" - खासदार सुप्रिया सुळे दौंड : "आज देशासमोर महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार अशी फार मोठी आव्हानं आहेत. त्यामुळे 'तू-तू मै-मै'मध्ये पडण्यापेक्षा माझ्या कांद्याला भाव द्या, वाढलेली महागाई कमी करा, तरुणांच्या हाताला काम द्या आणि रेल्वेचे थांबे वाढवा," अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली...
निफाड दौऱ्यावर आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, समृद्धी महामार्गावरील लूट, मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आणि कांदा प्रश्नावर भाष्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांना कायदेशीररीत्या परत मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.
"हा केवळ अपघात नाही, तर…" अमरावतीमधील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीत नवजात शिशू अतिदक्षता विभागात (एसएनसीयू) सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत ३ नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता वि...
पुण्यातील मांजरी बुद्रुक येथे आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू आहे. या आंदोलनातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्यानं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय. यानंतर आता सुप्रिया सुळेंना व्हिडीओ कॉल करून विद्यार्थ्यांची संवाद साधलाय. तर वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर देखील या विद्यार्थ्यांची भेट घेत...
निवडणुकीनंतर महिलांना वगळण्याचा डाव; खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल सामाजिक न्याय विभागाचा हक्काचा निधी इतर योजनांकडे वळवून सरकार शोषित, वंचित आणि गरीब घटकांवर अन्याय करत असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. राज्यातील पायाभूत...
सामाजिक न्याय विभागाचा हक्काचा निधी इतर योजनांकडे वळवून सरकार शोषित, वंचित आणि गरीब घटकांवर अन्याय करत असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. राज्यातील पायाभूत सुविधांमधील अनागोंदी, लाडकी बहीण योजनेतील महिलांची गळती, शेतीमालाचे चुकीचे धो...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेबाबत विचारले असता त्यांनी या चर्चा पूर्णपणे फेटाळून लावल्या. "आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमचा कोअर ग्रुप नियमितपणे पक्षीय आढावा बैठका घेत असतो. 29 तारखेला होणारी बैठक ही नियमित संघटनात्मक बैठक असून विलीनीकरणाचा कोणताही प्रश्नच उद्भवत नाही," असे खासदार सुप्रिया...
खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे की, कोणत्या समितीत कोणाला स्थान द्यायचे किंवा पक्षात कोणाला घ्यायचे हा पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचा (भाजप) अंतर्गत आणि स्वैच्छिक प्रश्न आहे. राजकीय पक्षांच्या अंतर्गत नियुक्त्या किंवा निर्णय हे त्या त्या पक्षाच्या मर्जीनुसार होतात, त्यामुळे त्यावर इतर पक्षांनी भाष्य करण्याची गरज नाही, असे त्यांनी स्पष...
आदिवासी विद्यार्थिनींच्या प्रश्नांवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. आदिवासी मुलींना त्यांच्या हक्कांसाठी आंदोलन करावं लागत असेल तर हे योग्य आहे का, असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचं सांगितलं.
सामाजिक न्याय विभागाचा हक्काचा निधी इतर योजनांकडे वळवून सरकार शोषित, वंचित आणि गरीब घटकांवर अन्याय करत असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. राज्यातील पायाभूत सुविधांमधील अनागोंदी, लाडकी बहीण योजनेतील महिलांची गळती, शेतीमालाचे चुकीचे धो...

