महाराष्ट्रात सध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाडा आणि इतर अनेक भागांमध्ये पुराचे पाणी शेतजमिनीत साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीचा विचार करता, खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मागणीमध्ये त्यांनी शेतकऱ्यां...
सुप्रिया सुळे यांनी लेह-लडाख हिंसाचाराच्या संदर्भात गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाबद्दल केंद्र सरकारवर निशाणा साधला आणि राज्य सरकारने पूर मदतीसाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवावा अशी मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी लेह-लडाख हिंसाचाराच्या संदर्भात केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी प्रश्...
मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील बहुतांश भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीची अपरिमित हानी झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तात्काळ ओला दुष्काळ आणि शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफीसह आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली.. सुप्रिय...
'आरक्षण त्यांनाच दिले पाहिजे, ज्यांना त्याची खरंच गरज आहे. माझे आई-वडील सुशिक्षित आहेत, मी स्वतः चांगले शिक्षण घेतले आहे, माझी मुलंही शिकलेली आहेत. मग मी आरक्षणाची मागणी करणे लाजिरवाणे ठरेल. आरक्षण त्या व्यक्तींसाठी आहे, ज्यांना शिक्षण घेता आले नाही आणि ज्यांना त्याची खरी गरज आहे. जर माझी मुलं मुंबईतील चांगल्या शाळेत शिकत असतील आणि चंद्रपूरसारख्या ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (२१ सप्टेंबर) संध्याकाळी पाच वाजता जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी २२ सप्टेंबरपासून सुरु होत असलेल्या GST रिफॉर्म्सची घोषणा केली. आज पासून जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. देशात बचत उत्सव सुरु झाला आहे असं ते म्हणाले व त्यांनी या बचत उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. विरोधकांकडू...
कोल्हापूर : राज्यात सध्या मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळं राज्यात सध्या ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता आहे. सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्यावी, त्यासाठी गरज पडल्यास आम्ही रस्त्यावरही उतरु, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सु...
कराड : राज्य सरकारच्या 'लाडकी बहीण' योजनेत आत्तापर्यंत २६ लाख महिलांना वगळण्यात आले असून, ४,९०० कोटींचा भष्ट्राचार झाला आहे, असे आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. त्यांनी सांगितले की, सरकार म्हणते की हे पैसे पुरूषांनी काढले, परंतु कोणत्या पुरूषांनी काढले आणि त्यावर काय कार्यवाही झाली, याचे उत्तर सरकारने द्यावेच लागेल. खासदार सुळे कोल्हापू...
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुरामुळं शेतकरी हैराण आहे. मे महिन्यात पाऊस सुरू झाल्यापासून आणि जून-जुलैमध्ये अधिवेशनादरम्यान, राज्य सरकारकडे सातत्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
अंतरवालीतील दगडफेकीवरून भुजबळांनी केलेल्या आरोपांना सुळेंचे आव्हान मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंतरवाली सराटीमध्ये आंदोलन सुरू होते, या आंदोलनादरम्यान मोठा राडा झाला होता. यावेळी पोलिसांवर दगडफेक झाल्याचा आरोप करण्यात आला होता. पण हा दगडफेकीचा प्लॅन घटनेच्या आदल्या रात्री ठरला होता. त्यासाठी जी बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये शरद पव...
पडळकरांच्या वक्तव्यावरून सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या? गोपीचंद पडळकरांच्या जयंत पाटील यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे. पडळकरांनी केलेले वक्तव्य आक्षेपार्ह असल्याचे मानत शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून याबाबत चिंता व्यक्त केली. फडणवीस यांनी या वक्तव्याचे समर्थन केले नाही ...
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या अश्लाघ्य वक्तव्याची राज्यभरात चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (19 सप्टेंबर) मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला. सुप्रिया सुळे यांनी राजकारण हे विचारांचं आणि क...
खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील सर्व विषयांवर भाष्य करत आरक्षणावर संसदेत आपण अनेकवेळा आवाज उठवल्याचे सांगत छगन भुजबळ शिवसेना सोडून राष्ट्रवादीत कोणत्या कारणामुळे आले होते, याचे उत्तर त्यांनी स्वतः दिल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाबाबत राज्याला माहिती द्यावी, अशी मागणी केली.
मराठा विरुद्ध ओबीसी वादात सुप्रिया सुळे यांची भूमिका काय? याबाबत खुद्द सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिलंय. मराठा, असो ओबीसी असो अथवा आरक्षणाची मागणी करणारा कोणताही समाज मी सातत्याने त्यांचा आवाज संसदेपर्यंत पोहचवला आहे. असं म्हणत त्यांनी भुजबळांची टीकेवर प्रत्युत्तर दिलंय.
खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील सर्व विषयांवर भाष्य करत आरक्षणावर संसदेत आपण अनेकवेळा आवाज उठवल्याचे सांगत छगन भुजबळ शिवसेना सोडून राष्ट्रवादीत कोणत्या कारणामुळे आले होते, याचे उत्तर त्यांनी स्वतः दिल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाबाबत राज्याला माहिती द्यावी, अशी मागणी केली.
खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील सर्व विषयांवर भाष्य करत आरक्षणावर संसदेत आपण अनेकवेळा आवाज उठवल्याचे सांगत छगन भुजबळ शिवसेना सोडून राष्ट्रवादीत कोणत्या कारणामुळे आले होते, याचे उत्तर त्यांनी स्वतः दिल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाबाबत राज्याला माहिती द्यावी, अशी मागणी केली.
खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील सर्व विषयांवर भाष्य करत आरक्षणावर संसदेत आपण अनेकवेळा आवाज उठवल्याचे सांगत छगन भुजबळ शिवसेना सोडून राष्ट्रवादीत कोणत्या कारणामुळे आले होते, याचे उत्तर त्यांनी स्वतः दिल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाबाबत राज्याला माहिती द्यावी, अशी मागणी केली.
खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला गंभीर ईशारा Supriya Sule in Nashik : शरद पवार (Sharad Pawar) कृषिमंत्री असताना 70 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती. शेतकरी आज अडचणीत असताना अशी कर्जमाफी का होत नाही? इथले शेतकरी आम्हाला भेटले, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 65 हजार सभासद आज अडचणीत आहेत. नाशिक जिल्हा बॅंकेची चौकशी लावण्याचे काम आम्ही करू. श...
नाशिक: "आज आपण शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एकत्र आलो आहोत. राज्यातील तमाम शेतकऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील कलेक्टर कार्यालयात जाऊन कर्जमाफीची मागणी करा. एका महिन्याच्या आत सरसकट कर्जमाफी दिली नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील एकही मंत्र्याला फिरू देणार नाही," असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला दिला...
नाशिक : नाशिकमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शेतकरी आक्रेश मोर्चा काढला. यावेळी पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीदेखील या मोर्चाला उपस्थिती दर्शवली होती. यावेळी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, नेते जयंत पाटील यांच्यासह रोहित पवार यांनीदेखील या मोर्चाला हजेरी लावली होती. यावेळी खासदार सुप्रिय...
Eनाशिकमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शेतकरी आक्रेश मोर्चा काढला. यावेळी पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीदेखील या मोर्चाला उपस्थिती दर्शवली होती. यावेळी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, नेते जयंत पाटील यांच्यासह रोहित पवार यांनीदेखील या मोर्चाला हजेरी लावली होती. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी ...

