बदलापूर शाळकरी मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेंचा २३ सप्टेंबरला मृत्यू झाला. अक्षयनं केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तरदाखल पोलिसांनी स्वसंरक्षणात झालेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर आता या प्रकरणावर भाजपकडून मुंबईत राजकीय पोस्टरबाजी करण्यात आली आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी फडणवीसांच...
देवेंद्र फडणवीस एक गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या हातात बंदूक असलेले पोस्टर लागणार हे माझ्यासाठी खूप धक्कादायक आहे. जे मुल ते बॅनर बघतील त्यांच्यावर काय संस्कार होतील? या राज्याचाच गृहमंत्री बंदूक घेऊन फिरतोय. मिर्जापुर टीव्ही सिरीयल मध्ये अशा गोष्टी चालतात. हा छत्रपती शिवाजी महाराज शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा देश बंदुकीने नाही च...
बदलापूर शाळेतील लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलय. विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. या प्रकरणानंतर मुंबईतील अनेक भागात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेले अनेक बॅनर लावण्यात आलेत. त्यावर 'बदला पुरा' असं लिहिण्यात आलय. त्याचबरोबर या पोस्टरवर देवें...
धारावीमधील मशिदीचा अवैध्य भाग तोडण्यासाठी महापालिकेचे पथक शनिवारी धारावीत गेले होते. यावेळी पालिकेच्या पथकाला तेथील नागरिकांनी कारवाई करण्यापासून रोखले असून पालिकेच्या वाहनांवर दगडफेक देखील केल्याचे समोर आले आहे. धारावीमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणाविषयी सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. राज्यात रोज गुन्हेगारी...
पुणे शहरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग अंतर्गत दिवेघाट ते हडपसरचे चौपदरीकरण, मुळा-मुठा नदीवरील प्रमुख पुलांचे बांधकाम आणि सिंहगड रस्ता ते वारजेपर्यंत सेवा रस्त्याचे बांधकाम भूमिपूजन कार्यक्रम शनिवारी झाला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री दिलीप वळसे पाट...
चंद्रकांतदादाही उठले; गडकरींसमोर काय घडलं? पुण्यातील विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात भाषण करण्यासाठी सुप्रिया सुळे मंचावर आल्या. यावेळी उपस्थितांनी सुप्रिया सुळे यांना उद्देशून 'जय श्रीराम' अशा घोषणा दिल्या. घोषणा थांबत नव्हत्या, अखेर चंद्रकांत पाटीलही उठले आणि शांत राहण्याचं आव्हान केलं. यावेळी सुप्रिया सुळेंनी या परिस्थितीला दिलेलं उत्तर महत्...
सुप्रिया सुळे यांचं पुण्यात भाषण झालं. यावेळी व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. सुप्रिया सुळे भाषणाला उभ्या राहताच जय श्रीरामच्या घोषणा सुरु झाल्या. नेमकं काय घडलं?
पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. स्थानिक खासदार म्हणून सुप्रिया सुळे या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाषण सुरू करतानाच सभागृहात उपस्थित भाजपच...
सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर सडकून टीका, म्हणाल्या... पुण्यात पुन्हा कोयता गँगनं हैदोस घातलाय. सहाय्यक पोलीस निरीक्षकावर कोयत्यानं हल्ला केल्यानं एकच खळबळ उडालीय. रामटेकडी परिसरात भांडण सोडवण्यासाठी गेले असता हा हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. हल्ला करणारे आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलं असून पोलीस त्यांची शोध घेत आहेत. या हल्ल्यात सहाय...
पुणे, 23 ऑगस्ट (हिं.स.)। राज्यात आता वर्दीची भीतीच उरलेली नाही, यंत्रणा आपण कशीही फिरवू शकतो हा विश्वास गुंडांना वाटतो, हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे, सरकार असंवेदनशील असून या राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिकट बनली आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनावर टीकास्त्र सोडले. बारामतीतील पक्ष कार्यालयात त्या माध्यमांशी बोलत ह...
महाराष्ट्रात एवढा क्राईम नव्हता दुर्दैवाने आता महाराष्ट्रात कायम वाढला आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत आणि केंद्र सरकारचा हा डेटा सांगतोय की गुन्हेगारी प्रचंड वाढले आहे. दुर्दैवानं पुणे हे क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र झालं आहे. जे अगोदर विद्येचं माहेरघर होतं.दौंड मधील घटनेची फास्टट्रॅक कोर्टात तातडीने इन्क्वायरी झाली पाहिजे. पवार साहेबांचे...
या राज्यात आता वर्दीची भीतीच उरलेली नाही, यंत्रणा आपण कशीही फिरवू शकतो हा विश्वास गुंडांना वाटतो, हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे, सरकार असंवेदनशील असून या राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिकट बनली आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनावर टीकास्त्र सोडले. बारामतीतील पक्ष कार्यालयात त्या माध्यमांशी बोलत होत्या. राज्यातील महिलांवर अत...
या राज्यात आता वर्दीची भीतीच उरलेली नाही, यंत्रणा आपण कशीही फिरवू शकतो हा विश्वास गुंडांना वाटतो, हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे, सरकार असंवेदनशील असून या राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिकट बनली आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनावर टीकास्त्र सोडले. बारामतीतील पक्ष कार्यालयात त्या माध्यमांशी बोलत होत्या.
या राज्यात आता वर्दीची भीतीच उरलेली नाही, यंत्रणा आपण कशीही फिरवू शकतो हा विश्वास गुंडांना वाटतो, हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे, सरकार असंवेदनशील असून या राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिकट बनली आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य शासनावर टीकास्त्र सोडले. बारामतीतील पक्ष कार्यालयात त्या माध्यमांशी बोलत होत्या.
सुप्रिया सुळेंनी गृहमंत्र्यांकडे केली मोठी विनंती, कारण… "राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडत चालली आहे. पोलिसांवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे माझी पोलीस सुरक्षा व्यवस्था तातडीने काढा", अशी विनंती राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. बदलापुरातील शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना ...
सुप्रिया सुळेंची गृहमंत्र्यांना विनंती "बदलापुरातील एका शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील सफाई कामगार अक्षय शिंदे याने ११ आणि १२ ऑगस्टला अत्याचार केल्याचा आरोप आहे. या अत्याचारानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. एवढेच नव्हे, तर पीडित मुलीच्या आईला पोलीस ठाण्याच्या परिसरारात १२ तास उभे करुन ठेवण्यात आल...
सुप्रिया सुळेंची फडणवीसांना विनंती; मोठं कारण आलं समोर "मुंबई- माझी पोलीस सुरक्षा व्यवस्था तातडीने काढा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडत चालली आहे. त्यामुळे पोलिसांवर प्रचंड तणाव येतोय. त्यातच राजकीय नेत्यांना पोलीस संरक्षण दिलं जात आहे. त्...
म्हणाल्या, "सरकारनं माझी सुरक्षा काढून घ्यावी"! बदलापूरमध्ये तीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर बलात्काराची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेवर आता सर्वत स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मंगळवारी बदलापूरमध्ये या घटनेच्या निषेधार्थ स्थानिकांनी जवळपास १० तास रेलरोको केला. यादरम्यान सरकारनं या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना क...
पुणे : ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये चिमुरड्या मुलींवर अत्याचार करण्यात आले. अवघ्या चार वर्षांच्या मुलींवर शाळेमध्ये अत्याचार केल्यामुळे बदलापूरकर संतप्त झाले आहेत. पोलिसांनी तक्रारीची दखल न घेता उलट मुलींच्या पालकांना पोलीस स्टेशनमध्ये बसवून घेतल्यामुळे संतापाची लाट उसळली. दिवसभर आंदोलकांनी या घटनेच्या विरोधात बदलापूर स्थानकावर चक्काजाम केला...
मागील काही दिवसांपासून राज्यात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढलंय. बदलापूर येथील घटनेनं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलं आहे. दरम्यान, महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रियाताई सुळे (Supriya Sule) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) एक पत्र लिहलंय. या पत्रात त्यांनी माझी पोलीस...