नाशिकमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शेतकरी आक्रेश मोर्चा काढला. यावेळी पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीदेखील या मोर्चाला उपस्थिती दर्शवली होती. यावेळी पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, नेते जयंत पाटील यांच्यासह रोहित पवार यांनीदेखील या मोर्चाला हजेरी लावली होती. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी द...
सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांच्या विधानावर जोरदार पलटवार केला आहे. त्यांनी स्पष्ट म्हटले की जर अशी परिस्थिती राहिली, तर मंत्री कोणत्याही परिस्थितीत फिरू देणार नाहीत. राजकारणातील या ताजा घडामोडींचा संपूर्ण आढावा पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा.
सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल; भारत-पाक मॅच बद्दलही भाष्य नाशिक : नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार ( Sharad Pawar ) पक्षाचा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर सुरू असून ज्येष्ठ नेते शरद पवारांसह अनेक नेते आमदार खासदार पदाधिकारी उपस्थित आहे. या शिबिरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खासदार सुप्रिया ( Supriya Sule ) सुळे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त...
नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार ( Sharad Pawar ) पक्षाचा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर सुरू असून ज्येष्ठ नेते शरद पवारांसह अनेक नेते आमदार खासदार पदाधिकारी उपस्थित आहे. या शिबिरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खासदार सुप्रिया ( Supriya Sule ) सुळे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरत, देशातील सध्याच्या राजकीय...
नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात बोलताना सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय.
'आज तुम्ही सत्तेत आहात, उद्या आम्ही सत्तेत येऊ शकतो', त्यामुळे महाराष्ट्र सरकामधील सत्ताधाऱ्यांनी जनसुरक्षा कायदा तातडीने मागे घ्यावा, अशी विनंती वजा इशारा शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. महाविकास आघाडीकडून बुधवारी राज्यभरात जनआंदोलन करण्यात आले. यावेळी सुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजव...
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात विविध विषयांवर भाष्य केले. मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत सुप्रिया सुळे यांनी बैठक घेतली. यावेळी त्यांनी नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांबाबत, राज्यातील आरक्षण प्रश्नावर देखील भाष्य केले आहे. सुप्रिया सुळे नेमके काय म्हणाल्या ते पाहुयात.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात विविध विषयांवर भाष्य केले. मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत सुप्रिया सुळे यांनी बैठक घेतली. यावेळी त्यांनी नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांबाबत, राज्यातील आरक्षण प्रश्नावर देखील भाष्य केले आहे. सुप्रिया सुळे नेमके काय म्हणाल्या ते पाहुयात.
सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधत महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. आगामी निवडणुका, जनतेच्या समस्या आणि सरकारच्या निर्णयांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील धोरणावरही त्यांनी भाष्य केले.
सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधत महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. आगामी निवडणुका, जनतेच्या समस्या आणि सरकारच्या निर्णयांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील धोरणावरही त्यांनी भाष्य केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "जेव्हा हा जनसुरक्षा कायदा आणण्यात आला तेव्हा आम्ही महाविकास आघाडीतर्फे याला विरोध केला ह...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "जेव्हा हा जनसुरक्षा कायदा आणण्यात आला तेव्हा आम्ही महाविकास आघाडीतर्फे याला विरोध केला ह...
सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकारांना प्रतिक्रिया देताना सरकारवर जोरदार ताशेरे ओढले आहेत.. महाराष्ट्रातील वाढत असणारी गुन्हेगारी.. शेतकऱ्यांच्या समस्या ..आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा यावरून सरकारला प्रश्न विचारले आहेत. अजित दादांचा व्हायरल विडिओ ते फडणवीसांचं वक्तव्य यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नेमकं काय म्हणाल्या आहेत हे सांगणार हा विडि...
नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'अनेकवेळा लोकांना वाटलं माझी राख होत आहे आणि तेवढ्यात माझी आपली भरारी होत आहे,' असे विधान केले. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. "मला कधी वाटले नाही की त्यांची राख होईल. हे असले कोणाच्या ध्यानी मनी नसते." असे त्या म्हणाल्या. तसेच...
नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'अनेकवेळा लोकांना वाटलं माझी राख होत आहे आणि तेवढ्यात माझी आपली भरारी होत आहे,' असे विधान केले. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. "मला कधी वाटले नाही की त्यांची राख होईल. हे असले कोणाच्या ध्यानी मनी नसते." असे त्या म्हणाल्या. तसेच...
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा महाष्ट्रातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. मी एक वर्षापासून सांगत आहे, की राज्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. लाडकी बहीण योजनेत पुरुषांनीदेखील सहभाग घेतल्याचे समोर आले आहे. लाडकी बहीण योजनेत जो घोटाळा झाला आहे, त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी. ४ हजार ८०० कोटी रुपयांचा हा भ्रष्टाचार असून सरकारने या योजनेच...
पुणे जिल्हा सारख्या ठिकाणी एवढं चांगलं प्रशासन आहे. तिथे दोन लाख खोटे फॉर्म भरले जातात हा भ्रष्टाचार आहे.बंद करा म्हणून प्रयत्न नाही पण हा घोटाळा कुठेतरी थांबला पाहिजे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाने सरकारकडे 'ओला दुष्काळ' जाहीर करण्याची मागणी केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी, सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. राज्यातील मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पाव...
माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चलतं, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला. आम्ही आमच्या पैशाने मटण खातो, आम्ही कुणाचे मिंधे नाही असेही त्या म्हणाल्या. यावेळी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर देखील सुप्रिया सुळे यांनी टीका केली. पत्ते तुम्ही खेळ...
भविष्यातील निवडणुकांबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक व्हावी. प्रत्येक व्यक्तीला एकच मत असले पाहिजे. आपला देश संविधानाने चालतो. संविधान असे सांगते की, तुम्हाला मला जसं एक मत तसंच सलमान खान, माधुरी दीक्षित आणि पंतप्रधानांनाही एक मत, त्यामुळे सर्वांना एकाच मताचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकाने एकच मत द्यावं. असं ...

