शरद पवारांना सर्वोच्च राजकीय धक्का बसला असून अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना मोठा झटका बसला आहे. आता निवडणूक आयोगाने अजित पवारांचा मार्ग प्रशस्त केल्याने आता आमदार अपात्रता निर्णय सुद्धा अजित पवारांच्याच बाजूने जाण्याची चिन्हे आहेत. शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र गट म्हणून...
"राजकारणातले बाहुबली असलेल्या शरद पवार यांच्याहातून अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष, पक्षाचे घड्याळ हे चिन्ह नेले आहे. निवडणूक आयोगाने नुकताच याबाबतचा निकाल दिला आहे. याविरोधात खासदार सुप्रिया सुळे यांनी आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. असे असले तरी ज्या व्यक्तीने पक्षाला जन्म दिला ते शरद पवार कुठे आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे.&n...
अंगणवाडी आणि आशा भगिनीच्या कुटुंबाचा विमा काढण्यात यावा यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. कारण तुम्ही इतरांच्या आरोग्याची काळजी घेता, त्यामुळे आपल्याही आरोग्याची काळजी गरजेचे असल्याचे मत मांडले. कोरोना काळात तुम्ही केलेले काम अतिशय महत्वाचे होते. त्याकाळात आम्हाला तुमच्यात पांडुरंगाचे दर्शन होत होते. अनेक अडचणींवर मात करुन आपल्या भगिनींनि ती ...
म्हणाल्या, सत्याचा विजय होईल... Mumbai : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. ईडीच्या कार्यालयात जाण्या आधी रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतले. ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करत घोषणाबाजी केली. ईडी कार्यालयाबाहेर रोहित पवार यांच्यासोबत खासदार स...
शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात शनिवारी सभा पुणे : महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या 'शेतकरी आक्रोश मोर्चा'ची तयारी पूर्ण झाली असून उद्या (दि. २७) जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन या मोर्चाला प्रारंभ होणार आहे. खासदार शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्हाधिकार...
म्हणाल्या, शरद पवार यांच्यासारखं… अजित पवार यांनी कर्जतमध्ये झालेल्या मेळाव्यात शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यावरही राष्ट्रवादीच्या खासदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी जी टीका केली. त्यावर मला कुणाला स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही. मी माझा पक्षाला बांधिल आहे. माझ्या कुटुंबाला बांधिल आहे. शरद पवार यांच्यासारखं कमी बोलणं गरजेचं आह...
अजित पवार यांनी कर्जतमध्ये झालेल्या मेळाव्यात शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यावरही राष्ट्रवादीच्या खासदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी जी टीका केली. त्यावर मला कुणाला स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही. मी माझा पक्षाला बांधिल आहे. माझ्या कुटुंबाला बांधिल आहे. शरद पवार यांच्यासारखं कमी बोलणं गरजेचं आहे. आपल्या नेत्याने स्पष्टीकर...
आज चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागला. अपेक्षा अशी नाही. निवडणुका या स्थानिक पातळीवर असते. या निवडणुक स्थानिक मुद्द्यांवर लढल्या गेल्या. एक्झिट पोल आपण पाहिलं आहेत. थोड्या वेळात निकाल क्लिअर होईल. संध्याकाळपर्यंत कळेल की किती मतं कुणाला मिळाली आहेत. राजस्थान मध्यप्रदेश मागच्यावेळी काँग्रेस जिंकलं होतं. भाजप हरलं होतं. मात्र लोकसभेला...
अजित पवार यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत बारामतीची जागा लढवण्याची घोषणा केली आहे. यावरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. मला माहिती नाही माझा समोर कोण उमेदवार असणार आहे. आधी लोकसभा निवडणूक जाहीर होऊ द्या… मग विधानसभा निवडणूक होईल. आधी लगीन कोंढाण्याचं…, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.आज चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागला. अप...
मी नियमित भ्रष्टजनता पार्टीवर नेहमी टीका करते. अजित पवार गट आणि शिंदे गट यावर मी टीका करणार नाही मात्र भाजपवर मी वैचारिक टीका करते, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. आगामी लोकसभा निवडणुकी राष्ट्रवादी किती जागा लढणार, यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलंय. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या आम्ही १५ ते १६ जागा लढणार आहोत, असं त्या म्हणाल्या.
अजित पवार यांनी कर्जतमध्ये झालेल्या मेळाव्यात शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यावरही राष्ट्रवादीच्या खासदार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी जी टीका केली. त्यावर मला कुणाला स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही. मी माझा पक्षाला बांधिल आहे. माझ्या कुटुंबाला बांधिल आहे. शरद पवार यांच्यासारखं कमी बोलणं गरजेचं आहे. आपल्या नेत्याने स्पष्टीकरण दिल्...
मध्यप्रदेश मध्ये त्यांनी लाडली नावाची स्कीम चालली आणि शिवराज सिंग यांच्यामुळे भाजपला फायदा झाला. तेलंगणा मध्ये रेवांत रेड्डी यांनी लीड घेतला हे खूप चांगलं आहे. ती स्कीम मध्यप्रदेशमध्ये चालली. पण तेलंगणात चालली नाही. मध्यप्रदेशमध्ये शिवराज सिंह यांची लीडर शिप दिसली, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. पुण्यातील कोथरूडमध्ये गावरान खाद्य महोत्सव भरला आहे. त्...
चार राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ही लिटमस्ट टेस्ट नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या वेगवेगळ्या असतात, त्यामुळे तेव्हा काय घडेल, ते त्या वेळी होणाऱ्या लढाईच्या पद्धतीनुसार ठरणार असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. निवडणुकीचे...
राजस्थान मध्यप्रदेश मागच्यावेळी काँग्रेस जिंकले होते मात्र यंदा ते हरले. येत्या लोकसभेत चित्र वेगळे असेल. अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. मध्यप्रदेशमध्ये भाजपने 'लाडली' नावाची स्कीम चालवली होती. यामुळे भाजपला फयादा झाला असल्याचे पाहायला मिळत असल्याचे त्या म्हणाल्या. याचबरोबर शिवराज सिंग चोहान यांच्यामुळे हि यश मिळाले आहे अ...
खासदार सुप्रिया सुळे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या.यावेळी रस्त्यातून जाताना कामावर जाणाऱ्या महिलांनी गाडी थांबवत सेल्फी देण्याची विनंती केली.यावेळी त्यांनी महिलांशी आपुलकीने संवाद साधला, त्यांच्यासोबत सेल्फी काढले.त्यांचे हे प्रेम मनाला उर्जा देणारे आहे, असं यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.या प्रेमामुळेच मला १५ वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघ...
सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या? 'जे ज्याच्या हक्काचे आहे ते त्याच्याकडे राहिले पाहिजे, ही माझी भूमिका आहे; परंतु आता पक्ष कोणाचा यावरून न्यायालय आणि आयोगापुढे कामकाज सुरू आहे. पक्ष हातातून गेला तरी आम्ही पुन्हा तयारी करू,' असे मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. बारामती तालुक्याच्या गावभेट दौर्यात त्या पत्रकारांशी...
कॅबिनेटमध्ये मंत्री एकमेकांशी चर्चाच करत नाहीत. सत्तेतील दोन मंत्री माध्यमांतून एकमेकांवर टीका करतात. याचा अर्थ कॅबिनेटमध्ये त्यांचे बोलणे होत नाही. पण, या सगळ्यात सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना एकत्र बसवावे. अधिवेशन बोलावत मार्ग काढावा,' असे मत त्यांनी व्यक्त केले. 'राज्यातील दुष...
ऑन अजित पवार - प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा,हे वाटणं यात गैर काय ? ऑन अजित पवार स्टेटमेंट - मी याबाबत ऐकलं नाही..ते नक्की काय बोलले हे नंतर समजून घेईल ऑन वर्धा निवडणूक - मी असं म्हणाले नाही,माझं पूर्ण व्यक्तव्य ऐकून घ्या.बारामती ही माझी कर्मभूमी आहे,मात्र माझा पुणे जिल्हा सोडून जर कोणता जिल्हा असेल तर तो वर्धा आहे. - मी वर्षातून दो...
कॅबिनेटमध्ये मंत्री एकमेकांशी चर्चाच करत नाहीत. सत्तेतील दोन मंत्री माध्यमांतून एकमेकांवर टीका करतात. याचा अर्थ कॅबिनेटमध्ये त्यांचे बोलणे होत नाही. पण, या सगळ्यात सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना एकत्र बसवावे. अधिवेशन बोलावत मार्ग काढावा,' असे मत त्यांनी व्यक्त केले. 'राज्यातील दुष...
माजी लढाई शिंदे सेना किंवा अजित पवार गटाशी नसून दिल्लीत असणाऱ्या अदृश्य शक्ती भारतीय जनता पक्षा बरोबर आहे. आम्ही कधीच सुडाचे राजकारण केले नसून सत्ता आल्यावर सेवा,सन्मान व स्वाभीमान या तीन तत्वानुसार काम करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.