लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांच्या पक्षाने विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. बारामतीमधल्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांच्यासमोरच दिल्लीतल्या राजकारणाविषयी मोठं वक्तव्य केलं आहे. दिल्लीतही सरकार बदलू शकतं, काहीही होऊ शकतं, पण राज्यातलं तर सरकार बदलायचं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. ऑक्टोबरमध्ये राज्यात महाविकासआघाडीचं सरकार आल...
शरद पवारांसमोरच सुप्रिया सुळेंचा मोठा दावा बारामती : लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवारांच्या पक्षाने विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. बारामतीमधल्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांच्यासमोरच दिल्लीतल्या राजकारणाविषयी मोठं वक्तव्य केलं आहे. दिल्लीतही सरकार बदलू शकतं, काहीही होऊ शकतं, पण राज्यातलं तर सरकार बदलायचं आहे, असं सुप्रिया सुळे म्ह...
बारामती विकास कामे पाहणी केली छोटी मोठी कामे झाली आहेत, त्याचा पाठपुरावा केला पाहिजे अशा सूचना केल्या आहेत ऑन पूजा खेडकर -दररोज चर्चा करावी अशी गोष्ट नाही -सर्व माहिती बाहेर आल्यावर बोलू ऑन आमदार राष्ट्रवादी -आमदार परत येणार मला माहिती नाही ऑन शेतकरी कर्जमाफी -सरसकट कर्जमाफी ही झालीच पाहिजे -सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आज शेतकरी अडचणीत आहे -हे दु...
राज्य सरकारने शेतक-यांची सरसकट कर्जमाफी करायला हवी, अशी आग्रही मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. बारामतीत माध्यमांशी त्या बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, सरसकट कर्जमाफीची मागणी आम्ही करत आहोत, पिकांना भाव मिळायला हवा याची मागणी गेले वर्षभर मी करत आहे, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच आज शेतकरी अडचणीत आला आहे, अतिशय असंवेदनशील असे हे सरकार आहे. .लोक...
खासदार सुप्रिया सुळे या बारामती दौऱ्यावर असताना त्यांनी विविध विकास कामांची पाहणी केली. तसेच बारामती राष्ट्रवादी शहर पार्टी कार्यालयात जनता दरबार देखील घेतला.
लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे पवार कुटुंबातील संघर्ष उफाळून आला होता. या संघर्षाचा दुसरा अंक विधानसभा निवडणुकीत दिसण्याची शक्यता असून तालुक्यातील राजकारण ढवळून निघत आहे. अशातच अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती तालुका कुस्तीगीर संघाने कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं आहे. यापूर्वी अजि...
राज्य सरकारने शेतक-यांची सरसकट कर्जमाफी करायला हवी, अशी आग्रही मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. बारामतीत माध्यमांशी त्या बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, सरसकट कर्जमाफीची मागणी आम्ही करत आहोत, पिकांना भाव मिळायला हवा याची मागणी गेले वर्षभर मी करत आहे, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच आज शेतकरी अडचणीत आला आहे, अतिशय असंवेदनशील असे हे सरकार आहे. .लोक...
खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती दौऱ्यावर असताना विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी बारामती बस स्थानकाबरोबरच तीन हत्ती चौकाची पाहणी केली. त्याचबरोबर नागरिकांच्या समस्या जाऊन घेऊन त्यादृष्टीने योग्य ते निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच बारामातीतील विकासकामांची पाहणी केली आहे. त्याकडे व...
खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती दौऱ्यावर असताना विकासकामांची पाहणी करण्याबरोबरच नागरिक आणि विक्रेते यांच्याशी देखील संवाद साधला आहे. बारामती येथे भाजी विक्रेते ज्ञानेश्वर मोहिते त्यांची भेट झाली. यावेळी त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. त्यांना भेटून आनंद झाला. अशी पोस्ट करत सुळे यांनी याची माहिती दिली आहे पहा खासदार सुळे आणि भाजी विक्र...
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा बारामती नगरीमध्ये दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी सांगितले की, 'गेल्या 18 वर्षांपासून मी पालखी सोहळा अनुभवत आहे. पांडुरंगाचा नतमस्तक होऊन आशीर्वाद घेत असते. विठ्ठलाकडे चांगला पाऊस पडू दे ,बळीराजा सुखी होऊदे हेच साकडे घ...
सुप्रिया सुळेंचं विठ्ठलाकडे साकडे बारामती : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा बारामती नगरीमध्ये दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी सांगितले की, 'गेल्या 18 वर्षांपासून मी पालखी सोहळा अनुभवत आहे. पांडुरंगाचा नतमस्तक होऊन आशीर्वाद घेत असते. विठ्ठलाकडे चांगला...
सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल शेतकऱ्यांच्या कांद्याला आणि दुधाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार निलेश लंके देखील अहमदनगर येथे आंदोलनास बसले आहेत. तर लंके यांच्या नेतृत्वात \"शेतकरी जन आक्रोश\" आंदोलनाचा रविवार (ता.७) तिसरा दिवस आहे. यावरून खासदार सुप्र...
सुप्रियांचं सूचक विधान; म्हणाल्या, 'कोणतीही...' राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. अगदी रविंद्र वायकरांना मिळालेल्या क्लिन चीटपासून ते बारामतीमध्ये यंदाच्या विधानसभेला होऊ घातलेल्या संभाव्य काका-पुतण्या लढाईबद्दल बऱ्याच विषया...
खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप बारामती : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय चिंताजनक असून राज्य सरकारचे त्याकडे अजिबात लक्ष नाही. गेल्या काही वर्षात नागपूर हे गुन्हेगारीचे केंद्र होते. आता मात्र ते केंद्र पुण्याकडे आल्याचा गंभीर आरोप खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला. बारामती संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या...
अयोध्येतल्या निकालानंतर सुप्रिया सुळेंनी भाजपला डिवचलं बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संविधान समता दिंडीला भेट दिली. शरद पवार त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील संविधान समता दिंडीला भेट दिली. या दिंडीला बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांनीही हजेरी ला...
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा बारामती नगरीमध्ये दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी सांगितले की, 'गेल्या 18 वर्षांपासून मी पालखी सोहळा अनुभवत आहे. पांडुरंगापुढे नतमस्तक होऊन आशीर्वाद घेत असते. विठ्ठलाकडे चांगला पाऊस पडू दे ,बळीराजा सुखी होऊदे हेच साकडे...
सुप्रिया सुळे यांचा आरोप शेतकऱ्यांच्या कांद्याला आणि दुधाला योग्य भाव मिळावा या मागणीसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार निलेश लंके देखील अहमदनगर येथे आंदोलनास बसले आहेत. तर लंके यांच्या नेतृत्वात "शेतकरी जन आक्रोश" आंदोलनाचा रविवार (ता.७) तिसरा दिवस आहे. यावरून खासदार सुप्रिया...
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा बारामती नगरीमध्ये दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी सांगितले की, 'गेल्या 18 वर्षांपासून मी पालखी सोहळा अनुभवत आहे. पांडुरंगापुढे नतमस्तक होऊन आशीर्वाद घेत असते. विठ्ठलाकडे चांगला पाऊस पडू दे ,बळीराजा सुखी होऊद...
राज्यातील सरकार (Govt) हे असंवेदनशील, जुमलेबाज सरकार आहे. भ्रष्टाचाराला रोज क्लिन चीट दिली जात असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारवर हल्लाबोल केला. रविंद्र वायकर यांचे कुटुंब कशातून गेलं हे माहिती आहे का? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला. खोटे आरोप करायचे युज अॅन्ड थ्रो करायचं हे भाज...
काटेवाडीतलं घर हे कुठल्याही व्यक्तीचं घर नाही. ते शारदाबाई पवार आणि गोविंदराव पवारांचं घर आहे. त्यामुळे त्या घरावर आमचा सगळ्यांचा हक्क आहे. माझ्या बाकीच्या भावंडांनाही वाईट वाटतं की हे आपलं घर आहे. माझ्या आशाकाकी तिथे राहतात. मी इथे आधी येत नव्हते. मात्र यावर्षी संसदेत काम सुरु होतं. ज्या दिवशी पालखी दिवेघाटात होती तेव्हा पंतप्रधानांचं भाषण होतं म्...