महाराष्ट्र

देश

शेतकऱ्यांना खतासाठी जात विचारण्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांचा शासनावर संताप

आडमुठेपणा तातडीने बंद करण्याची मागणी  पुणे: शेतकऱ्यांना खते देताना भरून घेण्यात येणाऱ्या अर्जात त्यांची जात विचारली जात आहे. ही बाब लक्षात येताच खासदार सुप्रिया सुळे राज्य सरकारवर चांगल्याच संतापल्या असून तातडीने हा प्रकार बंद करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. शेतकऱ्यांची जात विचारली जात असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांपैकी एक ब...

Read More
  723 Hits