मुंबईकरांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आणिक व प्रतिक्षानगर, वडाळा येथील बेस्ट बस डेपोला भेट देऊन पाहणी केली. यावेळी विद्युत सेवा विभागातील कायम व कंत्राटी कामगार, तसेच महिला कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कामगारांचे अनेक प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित आहेत. तसेच राज्य सरकारने दिलेले एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ...
मुंबईकरांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आणिक व प्रतिक्षानगर, वडाळा येथील बेस्ट बस डेपोला भेट देऊन पाहणी केली. यावेळी विद्युत सेवा विभागातील कायम व कंत्राटी कामगार, तसेच महिला कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कामगारांचे अनेक प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित आहेत. तसेच राज्य सरकारने दिलेले एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ...
मुंबईकरांच्या विविध प्रश्नांसंदर्भात आणिक व प्रतिक्षानगर, वडाळा येथील बेस्ट बस डेपोला भेट देऊन पाहणी केली. यावेळी विद्युत सेवा विभागातील कायम व कंत्राटी कामगार, तसेच महिला कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कामगारांचे अनेक प्रश्न सरकार दरबारी प्रलंबित आहेत. तसेच राज्य सरकारने दिलेले एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही. त्यामुळे ...
सावंतवाडी : महाविकास आघाडी हे लोकशाही मानणारे तर सध्याचे सरकार दडपशाही सरकार आहे. राज्यात दडपशाही सुरू असून तो रोखण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे ते राजीनामा देत नसतील तर तो मुख्यमंत्री यांनी घेतला पाहिजे असे मत महाविकास आघाडीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले...
सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप मराठा आरक्षणांसदर्भात राज्य सरकारने ठोस भूमिका न घेतल्याने मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. राज्य सरकार मराठ्यांना सरकसकट कुणबी प्रमाणपत्र देत नाही तोवर उपोषण सुरूच राहणार असल्याचं ते म्हणाले आहेत. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काल (२५ ऑक्टोबर) अचानक दिल्ली दौरा केला. या दिल्ली दौऱ्यावर...
सुप्रिया सुळेंची मोदींच्या शरद पवारांवरील टीकेवर मिश्किल प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी २६ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिर्डीत दर्शन घेऊन नंतर निळवंडे धरणाचं लोकार्पणही केलं. या कार्यक्रमात बोलताना मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. "राज्यातील मोठे नेते केंद्रात ...
सुप्रिया सुळे म्हणाल्या, इतना तो हक बनता है… पुणे | 27 ऑक्टोंबर 2023 : शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुरुवारी कार्यक्रम झाला. यावेळी शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारला. शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, नरेंद्र मोदी ...
सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप मराठा आरक्षणांसदर्भात राज्य सरकारने ठोस भूमिका न घेतल्याने मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. राज्य सरकार मराठ्यांना सरकसकट कुणबी प्रमाणपत्र देत नाही तोवर उपोषण सुरूच राहणार असल्याचं ते म्हणाले आहेत. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काल (२५ ऑक्टोबर) अचानक दिल्ली दौरा केला. या दिल्ली दौऱ्यावर...
खासदार सुळेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा मुंबई - महाराष्ट्रात येणारे उद्योग गुजरातला पळवण्यात येत असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस यांच्या महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर, आता राष्ट्रवादीचे अजित पवार यांनीही सत्तेत सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतरही, महाराष्ट्रातील उद्योग गुजरात...
"इतना तो हक बनता है..." शिर्डीच्या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. काही लोकांनी शेतकऱ्यांच्या नावावर फक्त राजकारण केले अशी टीका पीएम मोदी यांनी काल शिर्डी येथील कार्यक्रमात केली होती. त्यांच्या या टीकेवर शरद पवार गटाचे नेते भडकले असून पुरावे सादर करत मोदीना प्...
'याच सरकारने पवारांना पद्मविभूषण...' ज्येष्ठ नेते आणि खासदार शरद पवार यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या अप्रत्यक्ष टीकेला खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं. महाराष्ट्रात आल्यावर पंतप्रधान कोणावर टीका करणार? अर्थातच शरद पवार साहेबांवर! त्यांचं स्वागत आहे. आपलं हेच एक नाणं आहे जे मार्केटमध्ये खणखणीत चालतंय, असं सुळे म्हणाल्या....
सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या, "आर्थिक परिस्थितीचं कोंबडं…" देशाच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा वाढला असल्याची माहिती आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. २०१४ च्या तुलनेत हे कर्ज दुप्पट असल्याने सरकारने दिलेल्या अच्छे दिनचं वचन पूर्ण न केल्याने सरकारने माफी मागावी, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यांनी X या समाजमाध्यमावरून ही पोस्ट...
सुप्रिया सुळेंनी दाखवला पुण्यातील रस्त्यातला खड्डा" "राष्ट्रीय महामार्ग असो, राज्य महामार्ग असो किंवा गावखेड्यातील रस्ते असो, रस्त्यातील खड्ड्यांचा प्रश्न कायमच असतो. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने सातत्यानो ओरड होत असते. सरकार बदलल्यानंतर अनेकदा या खात्याचे मंत्रीही बदलले जातात. मात्र, रस्त्यांची दुर्दशा कायमच असते. गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा...
महाराष्ट्रातील ड्रग्ज प्रकरणावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधलाय. तसंच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसऱ्या मेळाव्यावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलंय. एवढंच बोलायचं अन् निघायचं हीच लाईन राज्य सरकारची लाईन असल्याची टीका त्यांनी महायुती सरकारवर केलीय. मराठा आरक्षणाच्य...
मराठा आरक्षणावरुन सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया "मुंबई: शिवरायांची शपथ... मराठा आरक्षण देणारच. माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मराठा समाजासाठी लढणार, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला आश्वस्त केले. शिंदे गटाचा दुसरा दसरा मेळावा आझाद मैदानावर मंगळवारी पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते. मी देखील सर्वसामान्य मराठा ...
40 दिवसांचा अल्टिमेटम संपून देखील आरक्षणाबाबत सरकार निर्णय घेऊ शकलं नाही. म्हणून जरांगे यांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. आता यापुढे ट्रिपल इंजिन खोके सरकार काय मार्ग काढणार आहे हे पाहावं लागले. छत्रपती शिवाजी महाराज यांची मुख्यमंत्री यांनी सभेदरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात शपथ घेतली कदाचित त्यांच्याकडे मार्ग असावा. सध्याच्या सरकारमध्ये पॉलिसी...
खा. सुळेंनी थेट गडकरींकडे केली तक्रार पुणे- पुण्यातील रस्त्याच्या खड्ड्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला जाब विचारला आहे. त्यांनी या संदर्भात एक पोस्ट केली असून त्यांनी रस्त्याची बिकट अवस्था निदर्शनास आणून दिली आहे. त्यांनी एक फोटो शेअर केलाय. चांदनी चौकातून एनडीए पासून मुळशीकडे जाणारा रस्त्यावरील खड्डा त...
ट्रिपल इंजिन सरकारला 40 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता - रात्री बारापर्यंत वाट पाहावी लागणार आहे - ट्रिपल इंजिन सरकारवर बोलायचे नाही - मुख्यमंत्री छत्रपतींची शपथ घेऊन जर आरक्षण देण्याचं बोललं असतील तर त्यांच्याकडे कदाचित जादूची काठी असेल - बावनकुळे ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचे २०० आमदार आणि ३०० खासदार असुन सुद्धा पवार आणि ठाकरेंचं नाव घेतल्य़ाशिवाय स्...
ट्रिपल इंजिन सरकारला 40 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता - रात्री बारापर्यंत वाट पाहावी लागणार आहे - ट्रिपल इंजिन सरकारवर बोलायचे नाही - मुख्यमंत्री छत्रपतींची शपथ घेऊन जर आरक्षण देण्याचं बोललं असतील तर त्यांच्याकडे कदाचित जादूची काठी असेल - बावनकुळे ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचे २०० आमदार आणि ३०० खासदार असुन सुद्धा पवार आणि ठाकरेंचं नाव घेतल्य़ाशिवाय स्...
अंमलीपदार्थांची वाढती प्रकरणे हाताळण्यात गृहमंत्री फडणवीस अपयशी ठरले आहेत. दहा दिवस आधी गृहमंत्री या सर्व प्रकरणांचा पर्दाफाश करणार होते. तस्करांची नावे राज्याला सांगणार होते. मात्र, त्याचं पुढं काय काय झालं? असं सुळे यांनी म्हटलंय. या सरकारची लाईन अशी आहे, की एव्हडंच बोलायचं अन् निघायचं असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावलाय.