Sharad Pawar's NCP (SP) appears to be facing internal divisions over the prospect of joining hands with the BJP, with party sources indicating that while Pawar wants to keep his distance, several Lok Sabha MPs and MLAs favour exploring an alliance with the ruling party.According to party sources, the 86-year-old Pawar has categorically conveyed to ...
केंद्र सरकारच्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पाठिंबा दिला जाणार असल्याचे वृत्त निराधार असल्याचा खुलासा पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी येथे केला. या विधेयकाबाबत पक्षाने अद्याप अधिकृत भूमिका घेतली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आगामी पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारकडून संसदेत मांडल्या जाणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला (Delimitation bill) शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पाठिंबा देणार असल्याच्या सर्व चर्चा निराधार आहेत. आमच्याकडे या विधेयकासंदर्भात कोणताही प्रस्ताव आलेला नाही. तसा प्रस्ताव आल्यास आम्ही त्यावर अभ्यास करुन 24 तासांमध्ये भूमिका मांडू, अशी स्पष्टोक...
सत्ता येते-जाते, पण विचारांशी असलेली निष्ठा कायम ठेवली पाहिजे. कधी सत्तेत असू, तर कधी विरोधात; मात्र संघर्षाची भूमिका सोडता कामा नये, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्ली येथे पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.उद्धव ठाकरे यांच्याशी भेट होत नसल्याच्या चर्चांबाबत बोलताना त्या म्हणाल्या, "उद्धवजी भे...
NCP (SP) working president Supriya Sule on Monday said that Chhagan Bhujbal's leadership would have benefited the country had he been nominated to Rajya Sabha. She said that the minister's leadership should not be confined to Maharashtra, and that the country could have benefited from his parliamentary skills if he had been nominated to the Ra...
नवी दिल्लीत खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. छगन भुजबळ यांना डावलून राजेंद्र जैन यांना राज्यसभेवर घेण्यात आलंय यावर खासदार सुप्रिया सुळे काय म्हणाल्या पाहुया
Supriya Sule : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी भुजबळ यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर पक्षाने प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर आज राजेंद्र ...
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्यसभा उमेदवारीच्या घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभा जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी भुजबळ यांनी उमेदवा...
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्यसभा उमेदवारीच्या घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभा जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी भुजबळ यांनी उमेदवा...
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्यसभा उमेदवारीच्या घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभा जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी भुजबळ यांनी उमेदवा...
राष्ट्रवादी-शिवसेना पक्ष फुटले नाहीत, फोडले गेले,केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर प्रचंड भ्रष्टाचार , आर्थिक प्रश्न यावर चर्चा झाली पाहिजे पंतप्रधानांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय बैठक आर्थिक परिस्थितीवर चर्चा आज इंडिया आघाडीत होईल ऑन तृणमूल शिवसेना राष्ट्रवादी फुटली नाही फोडले महाराष्ट्र मॉडल आता तृणमूल मध्ये सुरू आहे का ऑन भुजबळ पवार साहेब यांचा आग्रह होत...
दिल्लीमध्ये बोलताना Supriya Sule यांनी देशातील महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठकीची मागणी केली आहे. तसेच गॅस दरवाढ अप्रत्यक्षपणे केली जात असल्याचा आरोप करत त्यांनी पक्ष फोडण्यासाठी आयकर विभाग, CBI आणि ED यांचा वापर केला जात असल्याचं म्हटलं आहे.
दिल्लीमध्ये बोलताना Supriya Sule यांनी देशातील महागाई, बेरोजगारी आणि आर्थिक परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठकीची मागणी केली आहे. तसेच गॅस दरवाढ अप्रत्यक्षपणे केली जात असल्याचा आरोप करत त्यांनी पक्ष फोडण्यासाठी आयकर विभाग, CBI आणि ED यांचा वापर केला जात असल्याचं म्हटलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्यसभा उमेदवारीच्या घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभा जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी भुजबळ यांनी उमेदवा...
लेकीच्या विवाह सोहळ्याचं विविध नेत्यांना निमंत्रण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे आणि नागपूरचे व्यावसायिक सारंग लखानी यांचा विवाह सोहळा मुंबईत 20 जून रोजी पार पडणार आहे. या विवाह सोहळ्याचं निमंत्रण खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलं. सुप्रिया...
"सर्वसामान्य माणूस संभाजी नगरला सगळे रिक्षावाले मंत्र्याच्या दरात रिक्षा घेऊन गेले. आम्ही अडचणीत आहोत. हॉटेलमध्ये जेवण व्यवस्थित मिळत नाही, मुलांच्या कॉलेजच्या खाणावळी, कॅन्टिनमध्ये जेवण व्यवस्थित मिळत नाही. मंत्रिमंडळात मंत्री एकमेकांना सिलिंडरवरुन पत्र लिहितायत. हे क्राईसेस आहे. भारत सरकारने वास्तव सांगावं. लोक अडचणीत आहेत. जगात युद्ध सुरु असल्या...
In the Lok Sabha, Supriya Sule raised a pointed demand for upgrading pensions, emphasizing that it is the rightful entitlement of beneficiaries, not charity. Finance Minister Nirmala Sitharaman responded to the queries, addressing the government's position on pension enhancement and workers' entitlements. The discussion highlighted ongoing concerns...
Parliament Budget Session: Shiv Sena (UBT) MP Supriya Sule questions pension Scheme during question hour. Union Minister Nirmala Sitharaman replied pointing that govt. is now going through a 'Dharmasankat'. Watch the debate!
"सर्वसामान्य माणूस संभाजी नगरला सगळे रिक्षावाले मंत्र्याच्या दरात रिक्षा घेऊन गेले. आम्ही अडचणीत आहोत. हॉटेलमध्ये जेवण व्यवस्थित मिळत नाही, मुलांच्या कॉलेजच्या खाणावळी, कॅन्टिनमध्ये जेवण व्यवस्थित मिळत नाही. मंत्रिमंडळात मंत्री एकमेकांना सिलिंडरवरुन पत्र लिहितायत. हे क्राईसेस आहे. भारत सरकारने वास्तव सांगावं. लोक अडचणीत आहेत. जगात युद्ध सुरु असल्या...
"सर्वसामान्य माणूस संभाजी नगरला सगळे रिक्षावाले मंत्र्याच्या दरात रिक्षा घेऊन गेले. आम्ही अडचणीत आहोत. हॉटेलमध्ये जेवण व्यवस्थित मिळत नाही, मुलांच्या कॉलेजच्या खाणावळी, कॅन्टिनमध्ये जेवण व्यवस्थित मिळत नाही. मंत्रिमंडळात मंत्री एकमेकांना सिलिंडरवरुन पत्र लिहितायत. हे क्राईसेस आहे. भारत सरकारने वास्तव सांगावं. लोक अडचणीत आहेत. जगात युद्ध सुरु असल्या...

