महाराष्ट्र

[Sakal]संसदेतील खासदारांचा मूळ आवाज आता ऐकता येणार नाही

मोदी सरकारच्या 'या' निर्णयामागे हेतू काय? दिल्लीत आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत नीट पेपरफुटी प्रकरणावरून जोरदार चर्चा झाली. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक वेगळा मुद्दा उपस्थित केला आहे. संसदेत आपण निवडणून दिलेल्या खासदारंची भाषणं आवर्जून ऐकली जातात. य...

Read More
  369 Hits