गेल्या काही दिवसांत रील करताना अपघात घडल्याचे, जोखीम पत्करून रील करण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांनी रीलच्या वाढत्या प्रकारांवर पुण्यातील कार्यक्रमात भाष्य केले.
सुप्रिया सुळे यांची मिश्किल टिप्पणी; चर्चा तर होणारच धोंड्याचा महिना म्हणजे श्रावणमास सुरू झाला आहे. या महिन्यात जावईबापूंना विशेष मान दिला जातो. त्यांना जेवायला येण्याचं सासूरवाडीतून खास आमंत्रण दिलं जातं. या निमित्ताने शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक मिश्किल विधान केलं आहे. दर 3 वर्षांनी धोंडे जेवण करून सासू-सासऱ्यांना जावयाचे पाय ...
पुणे :- कोणत्याही क्षेत्रात आज महिला आघाडीवर आहेत. गावापासून ते देशभरात अगदी जगभरात महिलांनी आपले अस्तित्व त्यांनी सिध्द केले आहे. मेहनत, चिकाटी, संयम आणि प्रामाणिकपणा असला की, कुठेही यशस्वी होता येते, हे महिलांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. कर्तृत्व सहज निर्माण होत नाही. त्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते. कर्तृत्वाचा मक्ता केवळ पुरूषांकडे नसतो. कर्त...
सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. जालना येथील वडीगोद्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे आंदोलन करत होते. त्यांनी काही दिवसांसाठी आंदोलनासाठी स्थगिती दिली आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार (Sharadchandra pawar) यांच्या गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी देखील भाष्य करत म्हणाले की,"हे जुमलेबाज ...
तीन वर्षांतून एकदा अधिकमास येतो. या अधिकमासाला नवीन लग्न झालेल्यांसाठी विशेष महत्त्व असते. सासुरवाशीण मुलीचे आई-वडिल जावयाला आणि मुलीला घरी जेवायला बोलवतात आणि जावयाला अधिकमासाचे ३० आणि ३ असे वाण देतात. या अधिकमासात या ३३ आकड्याला महत्व आहे. अनारसे, बत्तासे, रेवड्या, रसगुल्ले इत्यादी वस्तू वाण म्हणून देतात त्याला धोंडे असे म्हणतात. या धोंडे जेवणाच्...
राज्यात आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) सरकारला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी 13 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. तर लक्ष्मण हाकेंनी ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ दहा दिवस उपोषण केलं. आज हे उपोषण स्थगित झालं. मात्र, मराठा समाजाच्या मागण्या आणि ओबीसी समाजाचा विरोध यामुळे मराठा आणि ओबीसींमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. याच आर...
सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं अठराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात शेतकरी प्रश्न आणि नीटची परीक्षा आणि आरक्षणाचा विषय या विषयावर आम्ही इंडिया आघाडीच्या वतीने सविस्तर चर्चा करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. कोंढवे- धावडे येथे कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार सुळे आल्या होत्या. त्यावेळी पत्रकारां...
सुप्रिया सुळेंकडून सामाजिक बदलाचं आवाहन पुणे : धोंडे जेवणाला सासूने जावयाचे पाय धुवायच्या ऐवजी जावयाने सासू आणि आईचे पाय धुवायला पाहिजेत, असा प्रथेत बदल करण्यास बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुचवलं. रील व्हिडिओ पाहताना आपल्याला या प्रथेविषयी माहिती मिळाली. मी रोज पाचच मिनिटं रील पाहते, त्यापेक्षा जास्त पाहिलं तर रील्स लॉक होण्याची फोनमध्ये...
NEET ची परीक्षा वारंवार रद्द झाली आहे. शनिवारीही परीक्षा रद्द झाली. सर्वोच्च न्यायालयाने यात सूचना केल्या, पालक चिडले आहेत. अनेक राज्यांमध्ये विद्यार्थ्यांना त्रास होतो आहे. मात्र यामध्ये केंद्र सरकारचा हलगर्जीपणा आहे आणि या सगळ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन उथळ आहे. शिक्षणाच्या बाबतीत या सरकारचं धोरण चांगलं नाही. नवं शिक्षण धोरण यांनी आणलं मात्र अंमलब...
सुप्रिया सुळेंचा इशारा NEET ची परीक्षा वारंवार रद्द झाली आहे. शनिवारीही परीक्षा रद्द झाली. सर्वोच्च न्यायालयाने यात सूचना केल्या, पालक चिडले आहेत. अनेक राज्यांमध्ये विद्यार्थ्यांना त्रास होतो आहे. मात्र यामध्ये केंद्र सरकारचा हलगर्जीपणा आहे आणि या सगळ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन उथळ आहे. शिक्षणाच्या बाबतीत या सरकारचं धोरण चांगलं नाही. नवं शिक्षण धोरण...
NEET ची परीक्षा वारंवार रद्द झाली आहे. शनिवारीही परीक्षा रद्द झाली. सर्वोच्च न्यायालयाने यात सूचना केल्या, पालक चिडले आहेत. अनेक राज्यांमध्ये विद्यार्थ्यांना त्रास होतो आहे. मात्र यामध्ये केंद्र सरकारचा हलगर्जीपणा आहे आणि या सगळ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन उथळ आहे. शिक्षणाच्या बाबतीत या सरकारचं धोरण चांगलं नाही. नवं शिक्षण धोरण यांनी आणलं मात्र अंमलब...
बारामती लोकसभा निवडणुकीकडं (Baramati Lok Sabha Election 2024) यंदा संपूर्ण देशाचं लक्ष होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर झालेल्या या पहिल्याच निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभ्या होत्या. नणंद-भावजयीमध्ये झालेल्या या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. या निवडणूक निकालावर...
परीक्षा रद्द केल्यानं खासदार सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारवर निशाणा देशात नीट परीक्षा गेल्या काही दिवसांपासून वादात अडकल्याचा गोंधळ संपत नाही तर मंगळवारी 18 जून रोजी पार पडलेली यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्याबाबतचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. यूजीसी नेट परीक्षा रद्द केली असून परीक्षेतील गैरव्यवहाराचा प्रकरणाचा तपास सीबीआय मार्फत केला जाणार आहे. याव...
सुप्रिया सुळे म्हणाल्या... मुंबईतील वसईमध्ये भर रस्त्यात आज एका प्रियकराने आपल्या प्रेयसीवर लोखंडी पान्याने वार करुन तिची हत्या केली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरच बसून राहिला. त्यानंतर काही वेळात घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. हल्लेखोर आणि पीडितेची अद्याप ओळख पटली नाही. पोल...
निवडणूक निकालाच्यावेळेस शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार आले होते. त्याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. यावेळी बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर केलेल्या टीकेचे स्वागत करत भाजप आणि बावनकुळे यांना टोला लगावला आहे .
ओबीसी राज्य सरकार आरक्षण बाबत असंवेदनशील आहे विरोधात अस्तना आंदोलन करत होते पण सत्तेत आल्यावर काहीही करत नाही आरक्षण बिल आणलं तर आम्ही ताकदीने पाठिंबा देऊ योगेंद्र पवार आधीपासूनच ऍक्टिव्ह आहेत त्यांच्या बाबत चर्चा होईल मग कोण लढले ते कळेल सशक्त लोकशाहीचे लक्षण आहे.राज्याचा विकास होत असेल चांगली गोष्ट या बाबत मला।माहित नाही, मी हे चायनल वर ऐकायला मि...
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आमच्या 10 पैकी 8 जागा निवडून आल्यात. खरेतर सातारची जागाही निवडून आली असती, पण पिपाणीने घोळ केल्यामुळे ती थोडक्यात हातून निसटली, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामतीच्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यांनी बोलून दाखवली आहे.
"लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) विजय मिळवल्यानंतर पहिल्यांदाच खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. सुळेंनी विठ्ठल रुक्मिणीचे (Vitthal Rukmini Mandir) मनोभावे दर्शन घेतले. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले होते. परंतु निवडणुकीत मोठं यश मिळाल्यानंतर प्रथमच त्यांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेत...
मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत सुप्रिया सुळेंची चंद्रकांत पाटलांवर टीका सुप्रिया सुळे यांनी नुकतीच चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. त्या बोलल्या कि, राज्यात 1 जूनपासून मुलींना मोफत शिक्षण मिळणार, अशी घोषणा तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. मात्र, आता जून महिना उलटत आला तरी याची अंमलबजावणी झालेली नाही. लोकप्रियतेसा...
आता मुलींच्या पालकांनी ऐनवेळी पैसे कुठून आणायचे" मुलींना संपूर्ण मोफत शिक्षण देणार अशी घोषणा मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली मात्र आता जून महिना अर्धा संपला तरीही मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत अजून कोणताच जीआर काढण्यात आलेला दिसत नाही त्यामुळे मुलींना मोफत शिक्षण देण्याची मंत्री चंद्रकांत पाटलांची घोषणा ही फक्त घोषणाच होती की काय असा प्रश्...