1 minute reading time (61 words)

[ABP MAJHA]आपल्याला हे सरकार बदलायचं आहे

आपल्याला हे सरकार बदलायचं आहे

सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल

राज्य सरकारला कळून चुकले आहे की, आपण पुन्हा सत्तेत येत नाही , रोज नवनवीन सर्व्हेत हेच समोर येत असल्याने थोडे दिवस निवडणूक लांबवून काही योजना आणाव्यात , मग काही फरक पडेल असे या सरकारला वाटत असावे असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. मात्र आता महाराष्ट्राने ठरवले असून निर्णय तोच होणार असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला .  

[Lokshahi Marathi]सरकारमधले भाऊ ओवाळणी परत घेण्याच...
[TV9 Marathi]जनता आमच्या सोबत, कोर्टातून न्यायासाठ...