1 minute reading time (90 words)

[TV9 Marathi]'वहिनी राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या तर त्यांना पहिला हार मीच घालेन'

'वहिनी राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या तर त्यांना पहिला हार मीच घालेन'

राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांनी मोठं विधान केलं आहे, 2029 च्या निवडणुकीत सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री व्हाव्यात अशी बारामतीकरांची इच्छा आहे, असं जय पवार यांनी म्हटलं होतं. जय पवार यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. जय पवार यांच्या या वक्तव्यावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे. दरम्यावर यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं आहे. सुप्रिया सुळे यांच्या या विधानामुळे चर्चेला उधाण आलं आहे. तसेच त्यांनी यावेळी सरकारवर देखील विविध मुद्द्यांवरून जोरदार हल्लाबोल केला आहे. 

[Lokmat]मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या क...
[News18 Marathi]खासदार सुप्रिया सुळे लाईव्ह