1 minute reading time (58 words)

[Times Now Marathi]अहमदनगरमध्ये सुप्रिया सुळेंचा संवाद

अहमदनगरमध्ये सुप्रिया सुळेंचा संवाद

 विशाळगड येथील परिस्थिती अथवा बुलढाणा येथे मोहरम दिवशी झालेला हिंसाचार याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भारतीय जनता पक्ष जेव्हा जेव्हा सत्तेमध्ये येतो तेव्हा महाराष्ट्राचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे. तसेच जे स्टेटमेंट केले जातात ते पण एखाद्या जबाबदार व्यक्ती करत आहेत. त्यामुळं राज्यात जातीय हिंसाचार वाढत असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे

[Maharashtra Times ]तेढ निर्माण करण्यात सत्ताधाऱ्य...
[TV9 Marathi]वाघनखं खरी की खोटी हे भाजपने सांगावं ...