1 minute reading time (42 words)

[TV9 Marathi]'सरसकट कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी झालीच पाहिजे'

'सरसकट कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी झालीच पाहिजे'

महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्ज माफी करा.पण आता तीव्रता अतिवृष्टी इतक्या प्रमाणात वाढलेली असल्याने दोन भागांमध्ये काम करावं लागणार आहे. ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे त्यासोबतच सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे." अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

[NavaRashtra]सरन्यायाधीशांचं अपमान प्रकरण संसदेत म...
[Policenama]‘तुमच्याच माणसाने व्हिडिओ काढला, नोटीस...